शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

OMG: बडे दिलवाला! भाच्याशी लग्न करणाऱ्या मामीला मामाने पुन्हा स्वीकारले; सर्व विसरून लग्न केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 10:54 IST

महिलेने भाच्यासोबत लग्न करताना पतीला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हा तिने पती डब्ल्यू शर्माला सोडून प्रियकर संतोष कुमारसोबत स्वेच्छेने लग्न करत असल्याचे लिहून दिले होते.

बिहारमध्ये पत्नीसोबतच दुसऱ्यांदा केलेले लग्न चर्चेचा विषय बनले आहे. एका विवाहित महिलेने आंधळ्या प्रेमाच्या धुंदीत पतीला सोडून प्रियकरासोबत लग्न केले होते. प्रियकर हा तिचा भाचाच लागत होता, परंतू काही दिवसांनी पती बनलेल्या भाच्याने हात वर केले आणि तिला सोडून पळून गेला. यामुळे एकट्या पडलेली महिलेला तिच्या जुन्या पतीने पुन्हा स्वीकारल्याचा प्रकार घडला आहे. सगळीकडे पतीच्या या विशालहृदयी निर्णयाची चर्चा होत आहे. 

महिलेने भाच्यासोबत लग्न करताना पतीला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हा तिने पती डब्ल्यू शर्माला सोडून प्रियकर संतोष कुमारसोबत स्वेच्छेने लग्न करत असल्याचे लिहून दिले होते. या लग्नाला तिच्या घरचेदेखील उत्साहाने सहभागी झाले होते. बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. मामाकडे संतोष नेहमी येत जात होता. यावेळी मामीचा भाच्यावर जीव जडला. या दोघांना रोमान्स करत असताना गावकऱ्यांनी पकडले होते. यामुळे पतीनेच दोघांचे लग्न लावून दिले होते. 

मामी अनिता कुमारी आणि भाचा संतोष हे लग्न करून त्याच्या गावी गेले, तेव्हा घरच्यांनी विरोध केला. यामुळे संतोष पळून गेला. आता इकडे अनिता कुमारीची पंचाईत झाली. पतीला सोडले, भाचा पळून गेला आता जायचे कुठे? ती पुन्हा पहिल्या पतीकडे आली आणि त्याला समजविण्याचा प्रयत्न करू लागली. अखेर खूप वेळा समजावल्यानंतर पती तिला स्वीकारण्यास तयार झाला. त्याने पत्नीसोबत पुन्हा लग्न केले, कपाळावर सिंदूर लावला आणि तिला स्वीकारले. 

टॅग्स :marriageलग्न