शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

नोटा तयार करण्यासाठी कागदाचा जराही होत नाही वापर, जाणून घ्या कशापासून तयार होतात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:25 IST

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, कधी कधी नोटा आपल्याकडून भिजतात. त्यानंतर त्या खराब होत नाहीत आणि आपण त्या पुन्हा वापरू शकतो.

सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत जर कोणत्या गोष्टीमुळे आपलं जीवन चालत असेल तर ती गोष्ट आहे पैसे. पैशांशिवाय जीवन जगणं अवघडच नाही तर अशक्य आहे. काही खरेदी करायचं असेल, कुठे जायचं असेल किंवा कोणतंही काम करायचं असेल तर त्यासाठी पैसा लागतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, कधी कधी नोटा आपल्याकडून भिजतात. त्यानंतर त्या खराब होत नाहीत आणि आपण त्या पुन्हा वापरू शकतो.

नोटा बनवण्यासाठी कागद वापरत नाहीत

बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, नोटा तयार करण्यासाठी कागदाचा अजिबात वापर केला जात नाही. जास्तीत जास्त लोकांना वाटतं की, नोटा कागदापासून तयार होतात. पण समज पूर्णपणे चुकीचा आहे. नोटा तयार करण्यासाठी कागदाचा नाही तर कापसाचा वापर केला जातो. कागदाचा वापर केला तर नोटा जास्त काळ टिकणार नाहीत आणि लवकर फाटतील. तेच कापसाचा वापर केला तर नोटा जास्त काळ टिकतात. त्यामुळे नोटा तयार करताना शंभर टक्के कापसाचाच वापर केला जातो.

जगभरातील नोटांमध्ये कापसाचा वापर

त्यासोबतच कागदाच्या नोटेच्या तुलनेत कापसाची नोटा जास्त मजबूत असते. केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये नोटा तयार करण्यासाठी कापसाचा वापर केला जातो. कापसाच्या धाग्यांमध्ये लेनिन नावाचं एक फायबर असतं. जेव्हा नोटा तयार केल्या जातात तेव्हा कापसाशिवाय आधेसिवेस सोलुशन किंवा गॅटलिनचा वापर केला जातो. याने नोटांचं वय वाढतं.

RBI ला नोटा जारी करण्याचा अधिकार

आपल्या देशात नोटा जारी करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ RBI ला आहे. भारतात तयार होणाऱ्या नोटांमध्ये काही सिक्युरिटी फिचर्सही असतात. फसवणूक रोखण्यासाठी हे सिक्युरिटी फिचर्स असतात.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके