शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

एक अशी राणी जिने मातृभूमीच्या सन्मानासाठी स्वत:च कापलं होतं आपलं शिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 18:11 IST

मेवाडच्या हाडीराणीने आपल्या मातृभूमीसाठी जे केलं ते विसरलं जाऊ शकत नाही. इतकंच नाही तर आजही त्यांच्या शौर्याच्या कथा अनेक लोकांची मने विचलित करतात.

आपल्या देशाचा इतिहास फारच रोमांचक राहिला आहे. इतिहासाच्या पानांवर केवळ वीर राजे-महाराजेच नाही तर अनेक राण्यांचीही नावे नोंदवली आहेत. अशा राण्या ज्यांनी मातृभूमीच्या मान-सन्मानासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यातीलच एक राणी म्हणजे हाडीराणी.

मेवाडच्या हाडीराणीने आपल्या मातृभूमीसाठी जे केलं ते विसरलं जाऊ शकत नाही. इतकंच नाही तर आजही त्यांच्या शौर्याच्या कथा अनेक लोकांची मने विचलित करतात. १६व्या शतका दरम्यान हाडीराणीचा विवाह सलूंबरचे राव रतन सिंह यांच्यासोबत झाला होता. दोघांच्या लग्नाला एकच दिवस झाला होता आणि युद्धाने त्यांचा दरवाज्यावर धडक दिली. 

हे युद्ध किशनगढचे राजा मान सिंह आणि औरंगजेब यांच्यात होणार होतं. औरंगजेबने आक्रमणाची पूर्ण तयारी केली होती. इकडे राजा राजसिंह, औरंगजेबाला किशनगढाच्या आधीच रोखण्याचा विचार करत होते. म्हणून त्यांनी ही मोठी जबाबदारी राव रतन सिंह यांच्याकडे सोपवली. राव रतन सिंह यांच्या लग्नाला एकच दिवस झाला होता आणि अशाप्रकारे राणी पासून दूर होणं त्यांना सलत होतं. त्यांचं राणी हाडीवर खूप प्रेम होतं आणि त्यांच्यापासून दूर जावं लागत असल्याने दु:खी होते. (हे पण वाचा : जेव्हा एका मुलीच्या प्रेमात १०० फटके खायलाही तयार होते महान राजा रणजीत सिंह)

युद्धादरम्यान मैदानात जाण्यापूर्वी राव रतन सिंह यांना राणीची एखादी निशाणी सोबत न्यायची होती. जेणेतरून त्यांना वेगळे झाल्याची जाणीव होऊ नये. यामुळे त्यांनी युद्धावर जाण्याआधी सैनिकांना राणीची निशाणी आणण्यास सांगितलं. राव रतन सिंह यांच्या आदेशावरून सैनिक निशाणी आणण्यासाठी राणीकडे गेला. हाडीराणी यांना समजलं होतं की, त्यांचे पती प्रेम मोहाच्या बाहेर निघत नाहीयेत. ज्यामुळे त्यांना युद्धाच्या मैदानात जाण्यास अडचण येत होती.

मातृभूमिची रक्षा आणि मान-सन्मानासाठी  हाडी राणी यांनी आपलं शिर कापून सैनिकांकडे दिलं. जेणेकरून त्यांचं पतीचं लक्ष प्रेमावर नाही तर मातृभूमीच्या रक्षणावर असावं. हाडी राणीने स्वत:च्या प्राणांचं बलिदान देऊन आपल्या पतीला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आणि अमर झाली.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सhistoryइतिहासJara hatkeजरा हटके