शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट पाण्याची असते की बॉटलची? जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 16:29 IST

पण मग तरीही पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

Water Bottle: बऱ्याचदा आपण काही खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आधी त्या वस्तूंवरील एक्सपायरी डेट चेक करतो. मगच ती वस्तू खरेदी करतो. आजकाल बरेच लोक आपली तहान भागवण्यासाठी पाण्याची बॉटल विकत घेतात. पण तुम्ही कधी पाण्याच्या बॉटलवरील एक्सपायरी डेट पाहिली का? तशी तर पाण्याची एक्सपायरी डेट नसते. जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण मग तरीही पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

पाणी कधी एक्सपायर होत नसतं

एक्सपर्ट्स सांगतात की, पाण्याला कधीच एक्सपायरी डेट नसते. आपण नळातून येणारं जे पाणी पितो ते अनेक महिने धरणात किंवा तलावात साठवलेलं असतं. त्यामुळे अर्थात पाणी एक्सपायर होत नसतं. पण पाणी स्टोर करण्यासाठी ज्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला जातो त्याची एक्सपायरी डेट नक्कीच असते. याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. असं सांगितलं जातं की, ही एक्सपायरी डेट ग्राहकाला हे दर्शवते की, बंद करण्यात आलेल्या वस्तुची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. बॉटलमधील पाण्याची एक्सपायरी डेट त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी निर्धारित केली जाते.

बॉटलमधील पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षा?

पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते याचं आणखी एक कारण म्हणजे ग्राहकाला सांगता यावं की, बॉटलमध्ये बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. या तारखेनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर प्रभाव पडू शकतो आणि याचं सेवन नुकसानकारक ठरू शकतं.

नळाचं पाणी 6 महिने ठेवू शकतो

हावर्ड स्‍कूल ऑफ पब्‍ल‍िक रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार, नळाचं पाणी 6 महिन्यांपर्यंत ठेवलं आणि वापरलं जाऊ शकतं. ते कधी खराब होत नाही. सिर्फ कार्बोनेटेड नळाचं पाणी असं असतं ज्याची टेस्ट हळूहळू बदलत जाते. कारण त्यातून गॅस हळूहळू निघून जातो. हवेत असलेलं कार्बन डायऑक्साइड पाण्यात मिक्स झाल्यानंतर ते थोडं अम्लीय होतं. कंटेनर 6 महिने थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागेवर ठेवा. पाण्याची टेस्ट बदलणार नाही.

 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके