शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Indian Railways : रेल्वे पटऱ्यांमध्ये जाणून बुजून सोडला जातो असा गॅप, जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 12:12 IST

दोन रेल्वे पटऱ्यांमध्ये गॅप सोडण्यामागे मोठे कारण आहे. खरे तर, या गॅपमुळे अनेक मोठे अपघात टळतात.

भारतीय रेल्वे जगातील चौथ्या आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. यावर रोजच्या रोज हजारो गाड्या धावतात. जर आपण कधी रेल्वे पटरी बघितली असेल, तर दोन पटऱ्यांमध्ये आपल्याला काहीसा गॅप सोडल्याचे दिसून येईल. दोन पटऱ्यांमधील हा गॅप पाहून, यामुळे एखादवेळी अपघात तर होणार नाही ना, असाच विचार आपल्या मनात येत असेल. मात्र, दोन रेल्वे पटऱ्यांमध्ये गॅप सोडण्यामागे मोठे कारण आहे. खरे तर, या गॅपमुळे अनेक मोठे अपघात टळतात. तर यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊ यात. 

असं आहे वैज्ञानिक कारण -खरे तर पटऱ्यांमध्ये असा गॅप सोडण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. जर आपम विज्ञान विषयाचे विद्यार्थी असाल तर आपल्याला माहीत असेल, की कुठलाही धातू गरम झाल्यानंतर प्रसरण पावतो आणि थंड झाल्यानंतर अकुंचन पावतो. ट्रेनच्या पटऱ्या लोकंडापासून बनलेल्या असतात. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत जेव्हा पट्रीचा भार या पटऱ्यांवर पडतो तेव्हा त्या प्रसरण पावतात. यामुळेच दोन पटऱ्यांमध्ये थोडा गॅप ठेवलेला असतो.

अपघात टाळण्यासाठी ठेवला जातो गॅप -जर दोन पटऱ्यांमध्ये गॅप ठेवला गेला नाही, तर पटऱ्या  पसरतील आणि त्यांच्यावरील दबाव वाढेल. यामुळे त्या तुटून मोठा रेल्वे अपघातही होऊ शकतो. यामुळे पटऱ्यांमध्ये सोडण्यात आलेल्या गॅपमुळे अपघात होऊ शकतो, असे आपल्याला वाटत असेल तर हे चुकीचे आहे. खरे तर अपघात टाळण्यासाठी हा गॅप सोडला जातो. ट्रॅकमधील हे अंतर आता कमी केले जात असले तरी, ते कधीही पूर्णपणे भरून काढले जाणार नाही. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे