शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Indian Railways: 4150 किमी प्रवास; 'ही' आहे भारतातील सर्वाल लांब पल्ल्याची ट्रेन; प्रवासाल लागतात चार दिवस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 15:51 IST

Indian Railways: एक ट्रिप पूर्ण करायला लागतात चार दिवस; जाणून घ्या या ट्रेनबद्दल संपूर्म माहिती.

Indian Train: देशातील बहुसंख्य लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. डोंगराळ भाग असो वा मोकळे पठार असो, रेल्वेने संपूर्ण देशात आपले जाळे पसरवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का,, की देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर धावते? आज आम्ही तुम्हाला त्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत. ही ट्रेन भारतातील सर्वात लांब अंतराची ट्रेन म्हणून ओळखली जाते.

82 तासांत 4150 किमी प्रवासदेशातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेनचे नाव विवेक एक्सप्रेस आहे. ही असामच्या दिब्रुगड ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी असा प्रवास करते. ही ट्रेन सुमारे 82 तासांत 4150 किलोमीटरहून अधिक अंतर कापते. ट्रेन क्रमांक 15906 विवेक एक्स्प्रेस दिब्रुगडहून रात्री 19:25 वाजता निघते आणि दिब्रुगढपासून 4154 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर चौथ्या दिवशी रात्री 10:00 वाजता कन्याकुमारीला पोहोचते. यादरम्यान ही ट्रेन अर्धा डझनहून अधिक राज्यांतून जाते.

ट्रेन मोठ्या स्थानकांवरून जातेअसाममधील दिब्रुगढ ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी या प्रवासात ही ट्रेन 8-9 राज्यांमधून जाते. ही ट्रेन दिब्रुगड ते कन्याकुमारी मार्गे दिमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाईगाव कोक्राझार न्यू अलीपुरद्वार, न्यू कूच बिहार, न्यू जलपाईगुडी किशनगंज मालदा टाउन, वर्धमान जंक्शन, बालासोर कटक भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा, नेल्लोर, कोइम्बारुम, कोइम्बारुम आणि कोइंकुमरुम येथे पोहोचते. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAssamआसामTamilnaduतामिळनाडू