शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Indian Railways: 4150 किमी प्रवास; 'ही' आहे भारतातील सर्वाल लांब पल्ल्याची ट्रेन; प्रवासाल लागतात चार दिवस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 15:51 IST

Indian Railways: एक ट्रिप पूर्ण करायला लागतात चार दिवस; जाणून घ्या या ट्रेनबद्दल संपूर्म माहिती.

Indian Train: देशातील बहुसंख्य लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. डोंगराळ भाग असो वा मोकळे पठार असो, रेल्वेने संपूर्ण देशात आपले जाळे पसरवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का,, की देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर धावते? आज आम्ही तुम्हाला त्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत. ही ट्रेन भारतातील सर्वात लांब अंतराची ट्रेन म्हणून ओळखली जाते.

82 तासांत 4150 किमी प्रवासदेशातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेनचे नाव विवेक एक्सप्रेस आहे. ही असामच्या दिब्रुगड ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी असा प्रवास करते. ही ट्रेन सुमारे 82 तासांत 4150 किलोमीटरहून अधिक अंतर कापते. ट्रेन क्रमांक 15906 विवेक एक्स्प्रेस दिब्रुगडहून रात्री 19:25 वाजता निघते आणि दिब्रुगढपासून 4154 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर चौथ्या दिवशी रात्री 10:00 वाजता कन्याकुमारीला पोहोचते. यादरम्यान ही ट्रेन अर्धा डझनहून अधिक राज्यांतून जाते.

ट्रेन मोठ्या स्थानकांवरून जातेअसाममधील दिब्रुगढ ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी या प्रवासात ही ट्रेन 8-9 राज्यांमधून जाते. ही ट्रेन दिब्रुगड ते कन्याकुमारी मार्गे दिमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाईगाव कोक्राझार न्यू अलीपुरद्वार, न्यू कूच बिहार, न्यू जलपाईगुडी किशनगंज मालदा टाउन, वर्धमान जंक्शन, बालासोर कटक भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा, नेल्लोर, कोइम्बारुम, कोइम्बारुम आणि कोइंकुमरुम येथे पोहोचते. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAssamआसामTamilnaduतामिळनाडू