शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Indian Railway Fare: ट्रेनने प्रवास करता? मग जाणून घ्या तिकीट भाडे कसे ठरवले जाते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 16:14 IST

Indian Railway Fare: आज भारतभर इंडियन रेल्वेचे जाळे पसरले आहे. यातून दररोज लाखो-करोडो लोक प्रवास करतात.

Indian Railway Fare: देशाला एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जोडण्याचे काम भारतीय रेल्वेने केले आहे. भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशात पसरलेले आहे. यामुळे दररोज लाखो-करोडो लोकांना स्वस्त दरात प्रवास करता येतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, रेल्वेचे भाडे कसे ठरवले जाते. चला तर मग जाणून घेऊया...

तुम्ही अनेकदा ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी वेबसाईटचा वापर करता किंवा स्टेशनवर जाऊन तिकीत काढता. पण, याचे भाडे कसे ठरवले जाते? तर, तुमच्या ट्रेनच्या भाड्यात विविध शुल्क संलग्न आहेत. हे शुल्क तुमच्या ट्रेनच्या प्रकारावर अवलंबून असतात. शताब्दी गाड्यांसाठी वेगळे शुल्क आहे, तर राजधानी, एक्स्प्रेस आणि इतर गाड्यांसाठी वेगळे शुल्क आहे. आता यामध्ये अंतर शुल्क, आरक्षण शुल्क, जीएसटी आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याआधारे तुमचे ट्रेनचे भाडे ठरवले जाते.

अशा प्रकारे तुमचे भाडे मोजले जातेतुमच्या ट्रेनच्या भाड्यामध्ये किलोमीटर हा सर्वात मोठा घटक आहे. तुम्हाला किती किलोमीटर प्रवास करायचा आहे, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. रेल्वे भाड्याचे अंतर अनेक श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. जसे 1-5, 6-10, 11-15, 16-20, 21-25 आणि असेच 4951-5000 किमीचे वर्ग आहेत. तुम्ही प्रवास करत असलेल्या अंतरानुसार तुमचे भाडे ठरवले जाईल.

रेल्वेच्या भाड्याची संपूर्ण माहिती भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवर आहे. तुम्ही संपूर्ण डिटेल किंवा तिकीट ब्रेकअप पाहू शकता. यासाठी भारतीय रेल्वेच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला रेल्वे बोर्ड विभागात जावे लागेल आणि तेथे तुम्हाला कोचिंग विभागात भाड्याची माहिती मिळेल.

बस, टॅक्सीच्या तुलनेत ट्रेनचा प्रवास स्वस्त ट्रेनच्या भाड्याची तुलना बस, टॅक्सी किंवा इतर सार्वजनिक वाहनांशी केली, तर ट्रेनने प्रवास करणे खूपच स्वस्त आहे. यामध्ये तुम्हाला टोल, पेट्रोल किंवा इतर पैसे खर्च करावे लागत नाहीत. समजा तुम्ही लखनऊहून दिल्लीला कॅबने येत असाल तर तुम्हाला किमान 8 हजार रुपये खर्च करावे लागतील. तर, फक्त 1000 किंवा 1200 रुपयांमध्ये 6 तासात ट्रेनने दिल्लीला पोहोचू शकता. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटकेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स