शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लग्न मंडपात नवऱ्याचं गुपित उघड झालं; मैत्रिणींच्या सांगण्यावरुन नवरीनं थेट लग्नच मोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 09:33 IST

उत्तर प्रदेशातील इटावा येथे ध्यानपूरा गावात रहिवासी महेशनं त्यांच्या मुलीचं लग्न बिधूना गावातील अजय कुमारसोबत निश्चित केले होते.

इटावा – लग्न म्हटलं तर दोन कुटुंब एकत्र येतात. नवरा-बायको आपल्या भावी आयुष्याबद्दल नवनवीन स्वप्न रंगवत असतात. लग्न म्हटलं तर दोन जीवांचं मिलन. नात्यांमधील विश्वास. पण उत्तर प्रदेशात जे घडलं ते पाहून सगळेच हैराण झाले. पती-पत्नीच्या नात्याची सुरुवात होण्याआधीच विश्वासघात झाल्याचं उघड झालं. याठिकाणी नवरदेव वऱ्हाडासोबत लग्न मंडपात आला आणि त्याठिकाणी नवरीला नवऱ्याचं गुपित कळालं अन् लग्न मोडलं.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील इटावा येथे ध्यानपूरा गावात रहिवासी महेशनं त्यांच्या मुलीचं लग्न बिधूना गावातील अजय कुमारसोबत निश्चित केले होते. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्नाच्या आधीच्या सर्व विधी पार पडल्या. दोन्ही कुटुंब आनंदित होतं. त्यानंतर २२ फेब्रुवारीला बिधूनाहून अजय कुमार वऱ्हाडी मंडळींसोबत नवरीच्या गावी पोहचला. नवरदेव थाटामाटात घोड्यावर बसून स्वार होता. बँड बाजा वाजत होता. वऱ्हाडातील हौसी मंडळी नाचत होती.

नवरीच्या दाराजवळ नवऱ्याचं वऱ्हाड पोहचताच कुटुंबीयांना नवरदेवाचं स्वागत केले. त्यानंतर लग्न मंडपात नवरी मुलगी स्टेजवर पोहचली तेव्हा अचानक नवरीच्या मैत्रिणींना नवऱ्याला पाहून काहीतरी संशय आला. कुजबूज सुरु झाली. नवऱ्यानं चेहऱ्याची सर्जरी केली होती त्याचसोबत नवऱ्याचं टक्कल पडलं होतं, त्याच्या डोक्यावर केस नव्हते तर विग लावून तो आला होता. मैत्रिणींनी नवरीला ही गोष्ट निदर्शनास आणून दिलं त्यानंतर लग्न मंडपात गोंधळ उडाला.

वडिलांसोबत नवरी पुन्हा माघारी फिरली

नवरीच्या नवऱ्याचं गुपित कळाल्यानंतर तातडीनं तिने या लग्नास नकार दिला. लग्न अचानक मोडल्यानं सुरुवातीला कुणालाच काही कळेना. तेव्हा नवरा-नवरी यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर नवरी तिच्या वडिलांसोबत लग्न मंडपातून माघारी परतली. हा वाद इतका वाढला की मंडपात पोलिसांना बोलावलं लागलं. पोलिसांनी साम्यंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नवरी मुलीनं लग्नास नकार दिल्यानं कुणाचंही काही चाललं नाही. अखेर नवरदेव वऱ्हाडी मंडळीसोबत पुन्हा गावी निघाला. नवऱ्याचं सत्य नातेवाइकांना समजताच त्यांनाही धक्का बसला.