शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नीता अंबानी शाळेत जातांना त्यांच्या मुलांना किती पॉकेट मनी द्यायच्या? तुमचा विश्वास बसणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 12:47 IST

ईशा, आकाश आणि अनंत अंबानी शाळेत जात असताना त्यांना किती पॉकेट मनी दिली जात होती.

जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असलेल्या व्यक्तीच्या घरात जन्माला येणं नशीबाची गोष्ट आहे. म्हणूनच लोक म्हणतात की, जे श्रीमंताच्या घरी जन्म घेतात त्यांचं आयुष्य सर्वात भारी असतं. पण मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या मुलांबाबत असं नव्हतं. तुम्ही कधी विचार केलाय का की, ईशा, आकाश आणि अनंत अंबानी शाळेत जात असताना त्यांना किती पॉकेट मनी दिली जात होती. नीता अंबानी यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, त्या मुलांना ५ रूपये देत होत्या. 

देशातील सर्वात श्रीमंत परिवार असला तरी अंबानी यांनी आपल्या मुलांना मीडिल क्लास व्हॅल्यूजसोबत वाढवलं आहे. २०११ मध्ये एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी खुलासा केला होता की, त्या त्यांच्या मुलांना खर्चासाठी किती पैसे देत होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, 'जेव्हा माझी मुले लहान होती तेव्हा मी त्यांना दर शुक्रवारी ५ रूपये देत होते. जेणेकरून ते ते पैस शाळेतील कॅन्टीनमध्ये खर्च करतील.  एका दिवस माझा लहान मुलगा अनंत माझ्या बेडरूममध्ये आला आणि मला १० रूपये मागू लागला'.

त्यांनी पुढे सांगितले  की, 'जेव्हा मी त्याला विचारले की, १० रूपये कशासाठी हवेत.  तेव्हा तो म्हणाला की, जेव्हा तो ५ रूपयांचं नाणं शाळेतील मित्रांना दाखवतो तेव्हा ते त्याच्यावर हसतात आणि त्याला म्हणतात की, 'तू अंबानी आहे की, भिकारी'. हे ऐकून नीता अंबानी आणि मुकेश अंबानी दोघांनाही हसू आलं होतं.

मुकेश अंबानी यांच्यासोबत लग्न करण्याआधी नीता अंबानी यांना शिक्षिका होण्याची इच्छा होती. लग्नानंतर त्यांनी कुटूंबाची जबाबदारी घेतली. त्यांनी मुलाखतीत त्यांच्या पालन पोषणाबाबत सांगितले. त्यांनी सांगितले की, कशाप्रकारे त्यांची आई शिस्तप्रिय होती.  त्यामुळे त्यांना वर्षातून केवळ ४ वेळाच बाहेर जायला मिळायचं आणि त्यांना पॉकेट मनीही मिळत नव्हती. 

टॅग्स :nita ambaniनीता अंबानीMukesh Ambaniमुकेश अंबानीIsha Ambaniईशा अंबानीAkash Ambaniआकाश अंबानी