शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

दहावीची परीक्षा देण्यासाठी युवती घरातून बाहेर पडली अन् प्रियकरासोबत लग्न करून घरी परतली

By प्रविण मरगळे | Updated: February 21, 2021 09:10 IST

मागील ५ वर्षापासून युवक आणि युवतीचे प्रेमसंबंध होते, दोघंही एकमेकांना लपूनछपून भेटत होते

प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं, बिहारच्या सीमाभागात कटिहार परिसरात सध्या एक अजब प्रेम की गजब कहाणी समोर आली आहे. याठिकाणी दहावीच्या मुलीनं केलेल्या प्रेमाची चर्चा सध्या गावभर आहे, मनिहारी ठाणे हद्दीत दहावीच्या बोर्डाची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या मुलीने थेट लग्न मंडपात जाऊन लग्न केले, या घटनेची चर्चा गावकऱ्यांमध्ये चांगलीच रंगू लागली आहे.

मागील ५ वर्षापासून युवक आणि युवतीचे प्रेमसंबंध होते, दोघंही एकमेकांना लपूनछपून भेटत होते, मात्र दहावी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या या युवतीला युवकासोबत गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, त्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. माहितीनुसार, मनिहारी ठाणे हद्दीतील लाल सुरेंद्र नारायण कन्या शाळेतील हे प्रकरण आहे. याठिकाणी दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होती, प्रेयसी ही परीक्षा देण्यासाठी शाळेत आली होती. तिचं नाव गौरी(बदलेलं नाव) आहे. तर प्रियकराचं नाव नितीश आहे, नितीश हा बरारी येथील गुजरा गावात राहणारा तरूण आहे.

नितीश परीक्षा सेंटरवर प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता, तेव्हा संशयावरून काही गावकऱ्यांनी दोघा प्रेमीयुगलांना पकडलं, पोलिसांना याबाबत सूचना देऊन त्यांना ताब्यात देण्यात आलं, त्यानंतर संपूर्ण प्रकरण प्रेमसंबंधांशी जोडलं गेलं आहे, हे समजताच पोलिसांनी दोन्ही कुटुंबांमध्ये मध्यस्थी करत दोघांच्या लग्नासाठी तयार केलं, त्यानंतर या दोघांचे लग्न झालं,  

 

टॅग्स :marriageलग्न