शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

General Knowledge: कुठल्याही गाडीचे टायर काळेच का असतात? खास आहे कारण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 16:45 IST

जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, तर जाणून घ्या, या मागचे खास कारण...

आपण रस्त्यावरून चालताना ट्रक, कार, बाइक्ससह आदी सर्वच प्रकारची वाहने बघितली असतील. पण या सर्वच वाहनांचे टायर्स नेहमी काळेच का असतात? असा प्रश्न कधी आपल्याला पडला आहे का? जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, तर जाणून घ्या, या मागचे वैज्ञानिक कारण...

आपल्याला माहितच असेल, की वाहनांचे टायर्स रबराचे असतात. रबराचा रंग राखाडी असला तरी टायर बनवण्याच्या प्रक्रियेत त्याचा रंग काळा होतो. काळे टायर अधिक काळ टिकतात, यामुळे टायरचा रंग काळा असतो. खरे तर, टायर बनविण्यासाठी रबरमध्ये ब्लॅक कार्बन आणि सल्फर मिसळले जाते. यामुळे टायरचा रंग काळा होतो.

नैसर्गिक रबर अत्यंत मऊ असते. पण टायर बनविण्यासाठी ते कडक केले जाते. रबर कडक करण्यासाठीच त्यात कार्बन आणि सल्फर मिसळले जाते. यामुळेच टायरचा रंग काळा असतो. जर रबरात कार्बन आणि सल्फर मिसळले नाही, तर यापासून तयार होणारे टायर अत्यंत खराब क्वालिटीचे असतील. तसेच कमी वापरातच हे टायर घासले जातील आणि खराब होतील. यामुळे वाहनांचे टायर्स काळ्या रंगाचे असतात.

टॅग्स :carकारscienceविज्ञानJara hatkeजरा हटके