शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

...म्हणून ट्रेनमध्ये असणारे पंखे चोरी होत नाहीत! रेल्वेने लढवली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:26 IST

ट्रेनमधील चोरीचे प्रमाण वाढतच चालले होते. यामुळे रेल्वे चे नुकसान होऊ लागले. मग रेल्वे ने हे प्रकार थांबवण्यासाठी युक्ती केली.

भारतात रोज ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ट्रेन ही एकप्रकारे लोकांसाठी लाईफलाईनच आहे. ट्रेनमधील चोरीच्या घटना तर आपण बऱ्याचदा ऐकतो. पुर्वी तर ट्रेन मधून पंखे, बल्ब सुद्धा चोरीला गेले आहेत. पण तुम्हाला माहितीये का आता चोर  ट्रेनमधील पंखे चोरी करु शकत नाही. जरी चोरी केलेच तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही. 

हे पंखे फक्त ट्रेन मध्येच चालतात

ट्रेनमधील चोरीचे प्रमाण वाढतच चालले होते. यामुळे रेल्वे चे नुकसान होऊ लागले. मग रेल्वे ने हे प्रकार थांबवण्यासाठी युक्ती केली. ट्रेन मध्ये असे पंखे बसवण्यात येऊ लागले जे पंखे घरी चालूच शकणार नाहीत. ट्रेनमधून जर हे पंखे काढले तर त्याचा उपयोगच होणार नाही आणि ते अक्षरश: भंगारात टाकावे लागतील.

काय आहे ही युक्ती ?

आपण शिकलोच आहोत विजेचे दोन प्रकार असतात. एक अल्टरनेटिव्ह करंट आणि दुसरा डायरेक्ट करंट. जर घरात अल्टरनेटिव्ह करंटचा वापर होत असेल तर जास्तीत जास्त २२० वोल्ट पॉवर चा वापर होतो. तेच जर डायरेक्ट करंट चा वापर होत असेल तर ५, १२ किंवा २४ वोल्ट  पॉवर असते. मात्र ट्रेनमध्ये लागणारे पंखे हे ११० वोल्ट पॉवर वर काम करतात. जे फक्त डायरेक्ट करंटवर काम करतात. यामुळेच हे पंखे कोणी चोरी केले तरी त्याचा काहीच उपयोग होऊ शकणार नाही.

घरांमध्ये वापरली जाणारी डायरेक्ट करंट वीज ही ५, १२ किंवा २४ वोल्ट पेक्षा जास्त नसते. यामुळे कोणाही हे पंखे घरात लावू शकणीर नाहीत. ट्रेन मध्ये लावले जाणारे पंखे हे फक्त ट्रेन मध्येच चालू शकतात.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे