शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाबो! नाराज होऊन पत्नी माहेरी गेल्यावर पठ्ठ्याने असा कारनामा केला की तुरूंगात रात्र काढावी लागली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 16:43 IST

पत्नी माहेरी गेल्यावर कंटाळलेल्या पतीने ५०० किलोमीटरचा प्रवास स्कूटीवर केला. पण यादरम्यान असं काही झालं की, त्याला पोलीस स्टेशनमध्ये रात्र काढावी लागली.

पती आणि पत्नीतील प्रेमाचे अनेक किस्से तुम्ही ऐकलं किंवा पाहिले असतील. अशीच एक पतीचं पत्नीवरील प्रेम दाखवणारी घटना बिहारच्य पूर्णियामधून समोर आली आहे. इथे पत्नी माहेरी गेल्यावर कंटाळलेल्या पतीने ५०० किलोमीटरचा प्रवास स्कूटीवर केला. पण यादरम्यान असं काही झालं की, त्याला पोलीस स्टेशनमध्ये रात्र काढावी लागली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील संदीप कुमारचं लग्न दोन वर्षाआधी झालं होतं. पत्नी माहेरी गेल्यावर तो असा काही नाराज झाला की, स्कूटीने तो ४९५ किलोमीटरचं अंतर पार करत पूर्णियाला पोहोचला. (हे पण वाचा : २८ बायका, १३५ मुले आणि १२६ नातवंडांसमोर 'या' व्यक्तीने केलं असं काही, लोक झाले हैराण)

पोलिसांनी पुढे सांगितले की, शनिवारी रात्री त्याला प्रवास करताना काही वाईट लोकांनी त्रास दिला. त्यामुळे त्याने रात्र घालवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस अधिकारी संजय कुमार सिंह यांनी सांगितलं की, संदीप कुमारचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम आहे. पण अचानक त्याची पत्नी माहेरी केली. अनेक प्रयत्न करूनही ती परतली नाही तेव्हा तो स्वत; तिला भेटण्यासाठी निघाला होता. (हे पण वाचा : लेडी बाहुबली! गॅस सिलेंडरसोबत वर्कआउट करते ही महिला, तेही नाडी नेसून; व्हिडीओ व्हायरल)

त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी जेव्हा त्याला ओळखपत्र दाखवण्यास सांगितलं तर तो दाखवू शकला नाही. अशात त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी कुशीनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला. संदीपच्या वडिलांनी पूर्णिया पोलिसांना त्याला पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्याची विनंती केली. 

संदीपचे वडिल बृज बिहारी सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, संदीपची पत्नी माहेरी गेल्यापासून तो जरा निराश आहे. त्यानंतर पूर्णिया पोलिसांनी संदीपचं त्याच्या पत्नीसोबत बोलणं करून दिलं. पत्नीही परत येण्यास तयार झाली. पोलीस म्हणाले की, संदीपचा पूर्णियाशी काहीच संबंध नाही तो बस भकटत तिथे पोहोचला होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेBiharबिहार