शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

बोट बुडाल्यावर गंगेत वाहून गेला होता तरूण, १९ तासांपर्यंत जीवनाशी दिला लढा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 15:38 IST

दिनेश्वरने हिंमत ठेवून परिस्थितीनुसार निर्णय घेतले आणि आपला जीव वाचवला. त्याने विचार केला की, जंगलात मरण्यापेक्षा गंगेकडे जाऊ.

बिहारच्या सेमरा गावातील एक तरूण दिनेश्वर रायने १९ तास आयुष्याशी लढा देत विजय मिळवला आहे. सोमवारी रात्री ९ ते १२ वाजतापर्यंत तीन तासांपर्यंत गंगा नदीत वाहून गेल्यावर २०-२२ किलोमीटर दूर तो जंगलात किनारी लागली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत तो जंगलात फिरत राहिला. एकीकडे जंगल आणि दुसरीकडे गंगा नदी बघून त्याला काही समजत नव्हतं. पण दिनेश्वरने हार मानली नाही.

दिनेश्वरने हिंमत ठेवून परिस्थितीनुसार निर्णय घेतले आणि आपला जीव वाचवला. त्याने विचार केला की, जंगलात मरण्यापेक्षा गंगेकडे जाऊ. बराचवेळ फिरल्यानंतर त्याला एक झाड दिसलं. त्याच्या फांद्या तोडून त्याने पाण्यावर तरंगण्यासाठी एक वस्तू तयार केली आणि गंगेत उतरला.

४ तास पोहत राहिला...

मीडिया रिपोर्टनुसार, साधारम ४ तास मदतीच्या आशेने दिनेश्वर पोहत राहिला. त्यानंतर मंगळवारी चार वाजता पटणा जिल्ह्यातील गोरेया स्थानासमोरच्या नीलकंठ टोला दियारेच्या लोकांनी त्याला नदीतून काढलं. आरा-छपरा पुलाखाल गंगेत सोमवारी एक बोट नाव बुडाली होती. या दुर्घटनेत १२ मजूरांपैकी सहा लोकांना वाचवण्यात यश आलं होतं. इतर ६ लोक नदीत वाहून गेले. ज्यातील एक दिनेश्वर होता.

कसा वाचला जीव?

मनेरपासून पाच किलोमीटर पुढे दरवेशपुर गावासमरो दियारेकडे डेंगीकडून येत असलेल्या राकेश दुबे, अल्टा राय आणि रंजीत रायने दुरूनच एका तरूणाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. फांद्याच्या आधाराने हा तरूण पोहत होता. त्यानंतर कसंतरी लोकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं. तरूण ठीकपणे बोलूही शकत नव्हता. त्याला भूक लागली होती. लोकांनी त्याला खायला दिलं. त्यानंतर त्याच्या शरीराची मालिश करण्यात आली. त्यानंतर तो बरा झाला.

दिनेश्वरने सांगितलं की, अर्ध्या रात्री पाण्यातून बाहेर आल्यावर काहीच सुचत नव्हतं. जंगल-झाडांच्या बेटाववर रात्रभर फिरत राहिलो. यानंतर सकाळी झाडावर चढून मदत मागण्याचा प्रयत्न केला. पण दूरदूरपर्यंत कुणी नव्हतं. त्यानंतर देवाचं नाव घेऊन मी गंगेत उतरलो तर देवाने माझं ऐकलं. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके