शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अजब प्यार की गजब कहानी! 2 मुलांची आई पडली नणंदेच्या प्रेमात; गुपचूप केलं लग्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 10:31 IST

एका वहिनीचं आपल्या नणंदेवर प्रेम होतं, त्यानंतर दोघींनी लग्न केलं आणि एकत्र राहण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं.

बिहारमधील समस्तीपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका वहिनीचं आपल्या नणंदेवर प्रेम होतं, त्यानंतर दोघींनी लग्न केलं आणि एकत्र राहण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. ही घटना रोसडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढरहरा गावातील असून, वहिनीने आपल्या नणंदेसोबत लग्न केलं आणि तिच्या अपहरणाची तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठले. आधी महिला एएसआयने वहिनीला मुलगा समजून तिची व्यथा ऐकायला सुरुवात केली, पण सत्य समजताच त्यांनाही धक्का बसला. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांची आई असलेली महिला हळूहळू आपल्याच नणंदेच्या प्रेमात पडली आणि मग दोघींनी लग्न केलं. याची माहिती मिळताच नणंदेचे नातेवाईक तिला तेथून घेऊन गेले. यानंतर वहिनीने नणंदेच्या नातेवाईकांवर तिचे अपहरण केल्याचा आरोप केला. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

2013 मध्ये शुक्ला देवीचा विवाह ढरहरा गावात राहणाऱ्या प्रमोदसोबत झाला होता. दरम्यान, ती दोन मुलांची आई देखील झाली, परंतु याच दरम्यान सुकला तिची लहान नणंद सोनीच्या प्रेमात पडली. सुकला मुलासारखी राहू लागली आणि पाच महिन्यांपूर्वी तिने नणंदेसोबत लग्न केलं. दोघीही पती-पत्नीसारखे वैवाहिक जीवन जगू लागले. सुकला यांच्या पतीला ही बाब कळताच त्यांनी दोघींचीही संमती असल्याने कोणताही आक्षेप घेतला नाही. 

सुकला यांचा आरोप आहे की, शुक्रवारी दुपारी त्यांची मोठी वहिनी 10-15 जणांसह आली आणि पत्नी सोनी कुमारीला घेऊन गेली. सुकला यांनी आपली मोठी वहिनी उषा देवी हिच्यावर पत्नी सोनीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत रोसदा पोलीस ठाण्याचे अधिकारी कृष्ण प्रसाद यांनी सांगितले की, सुकला नावाच्या महिलेने अर्ज दिला आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न