शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी युवकाची सायकलवरुन देशभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:20 IST

जळगाव : विकासकामांसाठी झाडे तोडण्यात येत असल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे. तापमानाचे प्रमाण वाढत असून, जंगलातील प्राणी ...

जळगाव : विकासकामांसाठी झाडे तोडण्यात येत असल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे. तापमानाचे प्रमाण वाढत असून, जंगलातील प्राणी मानवीवस्तीत येत आहे. त्यामुळे भविष्यात याचा मानवावर परिणाम होणार असून, आतापासून प्रत्येकाने झाडे लावावीत आणि झाडे जगवावीत. हा संदेश देण्यासाठी राजस्थानातील उच्चशिक्षित युवकाने सायकलवरुन देशभ्रमंती सुरु केली आहे. जम्मू काश्मीर पासून देशभ्रमंतीला सुरुवात केली असून, आतापर्यंत १२ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.नरपत सिंहज राजपुरोहित असे या युवकाचे नाव असून, रविवारी सायंकाळी देशभ्रमंती करत चोपड्याहून जळगावात दाखल झाले होते. नरपत यांचे राजस्थानातील ढाणी जिल्ह्यातील लंगेरा हे गाव असून, त्यांनी इयत्ता १२वीनंतर दोन वर्षांचे तांत्रिक शिक्षण घेतले आहे. लहानपासूनच झाडे लावून, ती जगविण्याचा छंद असल्यामुळे, इतरानींही झाडे लावून, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे लावण्याचे आवाहन नरपत हे करत आहेत.या देशभ्रंतीच्या यात्रेला त्यांनी जम्मू विमानतळावरुन २७ जानेवारी २०१९ला सुरुवात केली आहे. या ठिकाणाहून त्यांनी काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, युपी, उत्तराखंड, राजस्थान, गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल झाले आहे. रविवारी चोपडा येथून, सायंकाळी जळगावात आले होते.नरतप यांनी सांगितले की, सायकल भ्रमंती करतांना एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व सांगत असल्याचे सांगितले. दररोज दीडशे किलोमीटरचा प्रवास करित असून, वाटेत कुठेही साधे जेवण घेतो. सायकल रस्त्यात कुठे पंक्चर झाल्यास, पंक्चर काढण्याचे साहित्य, पाण्याची बाटली व रात्री निवाऱ्यासाठी अंथरुण ऐवढीच शिदोरी आपल्यासोबत असल्याचे नरपत यांनी सांगितले.

टॅग्स :CyclingसायकलिंगJalgaonजळगाव