शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाल येथे तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 23:58 IST

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या हरेश करणसिंग पवार या शेतकºयाने आत्महत्या केली.

ठळक मुद्देनापिकीला कंटाळून स्वत:ला संपविलेतीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस नाही, तर यंदा ओला दुष्काळकर्ज कसे फेडावी, ही होती विवंचना

पाल, ता.रावेर, जि.जळगाव : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून हरेश करणसिंग पवार (वय ३३) या तरुण शेतकºयाने आत्महत्या केली. १० रोजी रात्री नऊला ही घटना घडली.राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांना स्वत:ला संपविले. त्यांची दोन एकर जमीन आहे. त्यांच्यावर कर्ज असून, जमिनीतून उत्पन्न अल्पसे मिळत होते. यातून घरखर्च भागत नव्हता. यातूनच निराशेने आपले जीवन संपविले.गेल्या तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत नाही. यंदा तर ओला दुष्काळ अशी विपरित परिस्थिती निर्माण झाली. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होेते. यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले, असे सांगण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच आई-वडील व दोन भाऊ आहेत. मुलगा जिल्हा परिषद मराठी शालेत पहिलीत शिकत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर