शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही : अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:42 IST

जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या अटल महाकृषी कार्यशाळेत सांगितले.

ठळक मुद्देशेळगाव बॅरेजला निधी राखीवशेतकऱ्यांना १०० टक्के प्रोत्साहन देण्याची मागणीजून-जुलैमध्ये पाणी अडविले जाईल.

फैजपूर, ता.यावल : जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या अटल महाकृषी कार्यशाळेत सांगितले.कार्यशाळेचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी केले. व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे उपस्थिती होत्या.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, शेतीला पूरक व्यवसाय करणे आता काळाची गरज आहे. माणसाची प्रकृती बिघडल्यास आपण वेगवेगळ्या तपासण्या करतो तसे माती, पाणी परीक्षण झाल्यास त्याचा फायदा शेतीला होईल. त्यांनी शेळगाव बॅरेज प्रकल्पाला ७०० कोटींचा निधी बळीराजा योजनेंतर्गत राखून ठेवला असून, येत्या जून-जुलैमध्ये पाणी अडविले जाईल.माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणात अटल कृषी कार्यशाळा ही संकल्पना चांगली असून, शाश्वत शेती, योग्य सिंचन, चांगली बाजारपेठ जोपर्यंत शेतकºयांच्या दरवाजापर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी उत्पादन मालाला योग्य भाव हासुद्धा कायदे होणे अपेक्षित आहे. लघुउद्योग व्यवसाय करणाºया शेतकºयांना १०० टक्के प्रोत्साहन देण्याची मागणी केली.राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात एवढे मंत्री एकत्र व्यासपीठावर येणे मुश्कील आहे, तेव्हा सर्वांनी स्वार्थाबरोबर परमार्थही करावा, अशी मिश्किली करत या कार्यशाळेचे कौतुक केले. कार्यशाळेतून शेतकºयांनी केवळ भाषणे ऐकून न जाता त्याची अंमलबजावणी करावी. त्याचवेळी शेतकºयांचे जीवनमान उंचावेल, असे सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारJalgaonजळगाव