शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

का होतात शाळकरी मुलं हिंसक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:41 IST

गेल्या सहा-सात महिन्यांत जळगावमध्ये शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हिंसासाराच्या, हाणामारीच्या इतक्या घटना घडल्या आहे की, पालकांसह शिक्षकही हादरून गेले ...

गेल्या सहा-सात महिन्यांत जळगावमध्ये शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हिंसासाराच्या, हाणामारीच्या इतक्या घटना घडल्या आहे की, पालकांसह शिक्षकही हादरून गेले आहेत़ विशेष म्हणजे मित्र मैत्रीणींसह शिक्षकांवर थंड डोक्याने हल्ला करणाऱ्यांची संख्या दिवसागणीक वाढतेय व त्यात स्मार्ट फोनचा हात खूप मोठया प्रमाणावर आहे हे वास्तव पोलिसांनिही मान्य केले आहे़ हल्ला करणारी हाणामारीपर्यंत पोहचत शिक्षकांना दुखापत करणारी ही मुले एवढी हिंसक कशी होत आहेत? काय कारण असतील या विस्कटलेल्या मनांमागे शिक्षणतज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांनी या निमित्ताने पौंगडावस्थेतील मुलांच्या मनस्थितीवर आणि एकंदरच समाजावर प्रकाश टाकला पाहिजे़ पण गोंधळलेली ही 'मिनी अ‍ॅडल्ट' मुले जी अविचारी कृत्य करून बसताय त्यामागे त्यांचे आसुललेले बालपण हे कारण आहे की पौंगडवस्थेत येण्याचे मुलामुलींचे वय आता खूपच खाली येत चालले आहे, हे खरं कारण आहे़ की मुलांच्या जीवनातील एकाकीपणा वाढलेला आहे हे त्या मागच खर कारण आहे? एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की, शालेय मुलं अतिशय आत्मकेंद्री बनत आहेत, त्यांचे सुख, त्यांच्या इच्छा, त्यांच्या (प्रेमप्रकरणांच्या) समस्या, त्यांच्या तृप्ती यात ती इतकी बुडून गेली की, त्यांना आपल्या पलीकडचे जग, इतरांची सुख:दुख, इतरांच्या गरजा याचे जराही महत्त्व वाटत नाही़ आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुसºयाविषयी काही भावनाच न उरल्याने ती हिंसक बनत सरळ शिक्षकांवरच (प्रसंगी आई वडिलांवर) हल्ला करत आहे़ जी बाब खरच चिंताजनक आहे़- चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक

टॅग्स :Jalgaonजळगाव