शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

का होतात शाळकरी मुलं हिंसक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:41 IST

गेल्या सहा-सात महिन्यांत जळगावमध्ये शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हिंसासाराच्या, हाणामारीच्या इतक्या घटना घडल्या आहे की, पालकांसह शिक्षकही हादरून गेले ...

गेल्या सहा-सात महिन्यांत जळगावमध्ये शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हिंसासाराच्या, हाणामारीच्या इतक्या घटना घडल्या आहे की, पालकांसह शिक्षकही हादरून गेले आहेत़ विशेष म्हणजे मित्र मैत्रीणींसह शिक्षकांवर थंड डोक्याने हल्ला करणाऱ्यांची संख्या दिवसागणीक वाढतेय व त्यात स्मार्ट फोनचा हात खूप मोठया प्रमाणावर आहे हे वास्तव पोलिसांनिही मान्य केले आहे़ हल्ला करणारी हाणामारीपर्यंत पोहचत शिक्षकांना दुखापत करणारी ही मुले एवढी हिंसक कशी होत आहेत? काय कारण असतील या विस्कटलेल्या मनांमागे शिक्षणतज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांनी या निमित्ताने पौंगडावस्थेतील मुलांच्या मनस्थितीवर आणि एकंदरच समाजावर प्रकाश टाकला पाहिजे़ पण गोंधळलेली ही 'मिनी अ‍ॅडल्ट' मुले जी अविचारी कृत्य करून बसताय त्यामागे त्यांचे आसुललेले बालपण हे कारण आहे की पौंगडवस्थेत येण्याचे मुलामुलींचे वय आता खूपच खाली येत चालले आहे, हे खरं कारण आहे़ की मुलांच्या जीवनातील एकाकीपणा वाढलेला आहे हे त्या मागच खर कारण आहे? एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की, शालेय मुलं अतिशय आत्मकेंद्री बनत आहेत, त्यांचे सुख, त्यांच्या इच्छा, त्यांच्या (प्रेमप्रकरणांच्या) समस्या, त्यांच्या तृप्ती यात ती इतकी बुडून गेली की, त्यांना आपल्या पलीकडचे जग, इतरांची सुख:दुख, इतरांच्या गरजा याचे जराही महत्त्व वाटत नाही़ आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुसºयाविषयी काही भावनाच न उरल्याने ती हिंसक बनत सरळ शिक्षकांवरच (प्रसंगी आई वडिलांवर) हल्ला करत आहे़ जी बाब खरच चिंताजनक आहे़- चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक

टॅग्स :Jalgaonजळगाव