शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गव्हाच्या भावात ३०० ते ४०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:54 IST

‘एफसीआय’ने भाव वाढविल्याचा परिणाम : पावसाळा व हंगामही लांबणार असल्याने दरवाढीत भर

जळगाव : भारतीय अन्न महामंडळाच्यावतीने (एफसीआय) सरकारी गोदामातील विक्री करण्यात येणाऱ्या गव्हाच्या भावात २५० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढ केल्याने बाजारपेठेतही गव्हाच्या भावात ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन त्याचे भाव २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. त्यात यंदा पावसाळा लांबल्याने गव्हाचा हंगामही लांबणार असल्याने दरवाढीत भर पडत आहे.नवीन गव्हाची खरेदी करावी लागणार असल्याने एफसीआयने सरकारी गोदामात असलेला गहू विक्री केला जात असून मध्यप्रदेशात व्यापाऱ्यांकडून त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होते. त्यामुळे तेथे व्यापाºयांकडून मालाची खरेदी केली जात आहे.मात्र सध्या अन्न महामंडळानेच विक्री होणाºया गव्हाच्या भावात २५० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढ केली आहे.आठ ते दहा दिवसांपूर्वी जो गहू भारतीय अन्न महामंडळाकडून १९५० ते २१०० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत होता त्याचे भाव सध्या २२५० ते २४०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. या भावात व्यापाºयांनी मालाची खरेदी केल्यानंतर सर्व प्रक्रिया खर्च व वाहतूक खर्च यामुळे बाजारात विक्री होणाºया गव्हाचेही भाव वधारले आहेत. जो गहू २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत असे त्यांचे भाव आता २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत.एरव्ही दरवर्षी उन्हाळ्यात खरेदीच्या हंगामामध्ये २१०० ते २२०० रूपये अशा भावाने किरकोळ बाजारात विक्री होणारा गहू भारतीय अन्न महामंडळाकडूनच २१०० ते २२०० रूपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असल्याने दर वाढले आहेत.यंदा आवकही लांबणारयंदा पावसाळा लांबल्याने रब्बी हंगामही लांबला आहे. परिणामी फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा नवीन गहू यंदा मार्चमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यात सध्या व्यापारी, शेतकरी यांच्याकडे माल नसल्याने भारतीय अन्न महामंडळाकडून येणाºया जुन्या गव्हावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे नवीन माल येईपर्यंत गव्हाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एफसीआयने भाव वाढ केल्याने बाजारपेठेत गव्हाचे दर ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत. नवीन गव्हाची आवक लांबणार असल्याने आणखी भाव वाढ होऊ शकते.-प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव