शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मस्तवाल अधिकाऱ्यांना दाखवून देणार पालकमंत्री काय असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:40 IST

जळगाव : जिल्ह्यातील गाव,पाडे, वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यास प्राधान्य देण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर मस्तवाल अधिकाऱ्यांना पालकमंत्री काय असतो, ते दाखवून देऊ, ...

जळगाव : जिल्ह्यातील गाव,पाडे, वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यास प्राधान्य देण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर मस्तवाल अधिकाऱ्यांना पालकमंत्री काय असतो, ते दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्याचे पाणीपुरवठा मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते गुरूवारी प्रथमच जळगावात आले. अजिंठा विश्रामगृहावर गटसचिवांच्या विषयावरील बैठक आटोपून ते रावेरकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. पालकमंत्री झाल्यानंतर कोणत्या विषयांना प्राधान्य देणार? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, त्यांच्याकडे पाणीपुरवठा खाते असल्याने ज्या ग्रा.पं.ची पाणी पुरवठा योजनेचे वीजबिल भरण्याची क्षमता नाही, त्यांना १५ एचपीचा पंप चालेल अशी सोलर सिस्टीम देणार आहे. मस्तवाल अधिकाºयांना पालकमंत्री काय असतो, ते दाखविणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव