शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाचोरा तालुक्यात २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:13 IST

पाचोरा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देहिवरा प्रकल्प मोजतोय अखेरची घटकाजेमतेम १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक

श्यामकांत सराफपाचोरा, जि.जळगाव : तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तेव्हा पाणीपुरवठ्याचे दुर्भिक्ष्य भयानक अनुभवायला मिळत आहे.पाचोरा तालुक्यात टँकरने २६ गावांना २४टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाचोरा तालुक्यात लासुरे- ( १ टँकर १२ हजार लीटर) सावखेडा खुर्द व सावखेडा बुद्रूक -(१ टँकर दोन फेऱ्याा २४ हजार लीटर), वाणेगाव - (१ टँकर १२ हजार लीटर), निंभोरी खुर्द व बुद्रूक -(१ टँकर २ फेºया) राजुरी खुर्द बुद्रूक -( १ टँकर ३फेºया), शिंदाड -(२४ हजारांचे १ टँकर २ फेºया व १२ हजाराचे ४ फेºया), भोरटेक खुर्द (१२ हजार लीटर १ टँकर २ फेºया), खाजोळा- १२ हजारांच े१ टँकर ३ फेºया), वडगाव जोगे (१२ हजारांचे १ टँकर) शहापुरा--(१२ हजारांचे १ टँकर), लोहारा (२४ हजारांच्या २ टँकरच्या प्रत्येकी ३ फेºया ), कासमपुरा (१२ हजाराचे २ टँकर्स प्रत्येकी २ फेºया), वरखेडी (१२ हजारांचे २ टँकरच्या प्रत्येकी २ फेºया), वडगाव कडे- १ टँकर ३ फेºया) भोकरी (१ टँकर ३ फेºया), टाकळी बुद्रूक (१ टँकर २ फेºया), वाडी (१ टँकर २ फेºया), शेवाळे (१ टँकर २ फेºया), पिंप्री खुर्द प्र.पा. (१ टँकर २ फेºया), सारवे बुद्रूक प्र.लो. (१ टँकर), भोजे (२ टँकर २ फेºया),याप्रमाणे दररोज खडकडेवळा येथील हिवरा प्रकल्पातून २६ गावांसाठी टँकर्सने पाणी उचलले जात असून, भोरटेक व खाजोळा गावासाठी दिघी धरणातून पाणी उचलले जाते.दरम्यान, खडकदेवळा येथील हिवरप्रकल्पच जेमतेम पाणीपुरवठा करीत असून धरणात मृत साठाच शिल्लक आहे. त्यातही शेतकरी मृत साठ्यातच मोटारी टाकून पाण्याची बिनधास्त चोरी करीत असल्यचे चित्र आहे.एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना शेतीसाठी थेट पाण्यात जलपरी मोटारी टाकून पाणी उचलले जात आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असून आहे. ते पाणी चोरीला जात आहे. अजून पाऊस पडला नाही. अद्याप महिनाभर पाणीपुरवठा करणे आवश्यक असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढादेखील साठा शिल्लक नाही. यामुळे शासन टँकरने कुठून पाणीपुरवठा करेल याविषयी तालुका प्रशासनास चिंता पडली आहे. पाटबंधारे विभागाने पाणीचोरी थांबवावी तरच काही दिवस तहान भागेल अन्यथा पाण्यावाचून तालुकावासीयांचे हाल होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPachoraपाचोरा