शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाचोरा तालुक्यात २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:13 IST

पाचोरा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देहिवरा प्रकल्प मोजतोय अखेरची घटकाजेमतेम १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक

श्यामकांत सराफपाचोरा, जि.जळगाव : तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तेव्हा पाणीपुरवठ्याचे दुर्भिक्ष्य भयानक अनुभवायला मिळत आहे.पाचोरा तालुक्यात टँकरने २६ गावांना २४टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाचोरा तालुक्यात लासुरे- ( १ टँकर १२ हजार लीटर) सावखेडा खुर्द व सावखेडा बुद्रूक -(१ टँकर दोन फेऱ्याा २४ हजार लीटर), वाणेगाव - (१ टँकर १२ हजार लीटर), निंभोरी खुर्द व बुद्रूक -(१ टँकर २ फेºया) राजुरी खुर्द बुद्रूक -( १ टँकर ३फेºया), शिंदाड -(२४ हजारांचे १ टँकर २ फेºया व १२ हजाराचे ४ फेºया), भोरटेक खुर्द (१२ हजार लीटर १ टँकर २ फेºया), खाजोळा- १२ हजारांच े१ टँकर ३ फेºया), वडगाव जोगे (१२ हजारांचे १ टँकर) शहापुरा--(१२ हजारांचे १ टँकर), लोहारा (२४ हजारांच्या २ टँकरच्या प्रत्येकी ३ फेºया ), कासमपुरा (१२ हजाराचे २ टँकर्स प्रत्येकी २ फेºया), वरखेडी (१२ हजारांचे २ टँकरच्या प्रत्येकी २ फेºया), वडगाव कडे- १ टँकर ३ फेºया) भोकरी (१ टँकर ३ फेºया), टाकळी बुद्रूक (१ टँकर २ फेºया), वाडी (१ टँकर २ फेºया), शेवाळे (१ टँकर २ फेºया), पिंप्री खुर्द प्र.पा. (१ टँकर २ फेºया), सारवे बुद्रूक प्र.लो. (१ टँकर), भोजे (२ टँकर २ फेºया),याप्रमाणे दररोज खडकडेवळा येथील हिवरा प्रकल्पातून २६ गावांसाठी टँकर्सने पाणी उचलले जात असून, भोरटेक व खाजोळा गावासाठी दिघी धरणातून पाणी उचलले जाते.दरम्यान, खडकदेवळा येथील हिवरप्रकल्पच जेमतेम पाणीपुरवठा करीत असून धरणात मृत साठाच शिल्लक आहे. त्यातही शेतकरी मृत साठ्यातच मोटारी टाकून पाण्याची बिनधास्त चोरी करीत असल्यचे चित्र आहे.एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना शेतीसाठी थेट पाण्यात जलपरी मोटारी टाकून पाणी उचलले जात आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असून आहे. ते पाणी चोरीला जात आहे. अजून पाऊस पडला नाही. अद्याप महिनाभर पाणीपुरवठा करणे आवश्यक असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढादेखील साठा शिल्लक नाही. यामुळे शासन टँकरने कुठून पाणीपुरवठा करेल याविषयी तालुका प्रशासनास चिंता पडली आहे. पाटबंधारे विभागाने पाणीचोरी थांबवावी तरच काही दिवस तहान भागेल अन्यथा पाण्यावाचून तालुकावासीयांचे हाल होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPachoraपाचोरा