शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

जल हेच जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:21 IST

जल संरक्षण अभियान : डॉ. दीपक पाटील यांनी केले मार्गदर्शन

जळगाव- जल हेच जीवन आहे, असे सांगून शरीरातील विविध कायार्साठी पाण्याची किती आवश्यकता असते, याबाबत डॉ़ दीपक पाटील यांनी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.गुरूवारी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलमध्ये जैन इरिगेशन व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने जल सरंक्षण अभियानातंर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अभियांनाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सोबतच स्कूलमध्ये विविध प्रकारचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी आनंद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिनेश दीक्षित यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन संतोष चौधरी यांनी केले.पुरूषांच्या शरिराला पाण्याची आवश्यकता जास्तमार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधत पाण्याबाबत माहिती दिली. त्यात त्यांनी पाणी कमी पिण्यामुळे शरीराला होणाऱ्या विविध आजारांची माहितीही दिली़ यासोबतच पाण्यामध्ये राहणाºया सजीवांनाही पाण्यात आॅक्सिजनची आवश्यकता असते, पण तापमानात होणा-या वाढीमुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते व पाण्यातील सजीव मृत्युमुखी पडतात. तसेच स्त्रीच्या तुलनेत पुरुषांच्या शरीराला पाण्याची जास्त गरज भासते, असेही त्यांनी मार्गदर्शना करताना विद्यार्थ्यांना सांगितले.५० चित्रफलकांचे भरले प्रदर्शनपृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण व घरगुती, शेती आणि औद्योगिक पाणी वापरण्याचे प्रमाण, पाण्याचा साठा, पाण्याविना आणीबाणी, शरीरातील पाणी काढून टाकल्यास, पावित्र्य पाण्याचे अशा अनेक विषयांवर माहिती देणारे एकुण ५० चित्रफलकांचे दोन दिवसीय प्रदर्शन शाळेत भरविण्यात आले आहे. तर कार्यक्रमात २० वर्षात पाणी संपल्यावर आपल्याला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार आहे हे ही विद्यार्थ्यांना पटवून दिले व पाणी वापरण्याच्या चांगल्या सवयी अंगीकाराव्या, असा सल्ला डॉ़ दीपक पाटील यांनी दिला.

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव