शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

जल हेच जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:21 IST

जल संरक्षण अभियान : डॉ. दीपक पाटील यांनी केले मार्गदर्शन

जळगाव- जल हेच जीवन आहे, असे सांगून शरीरातील विविध कायार्साठी पाण्याची किती आवश्यकता असते, याबाबत डॉ़ दीपक पाटील यांनी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.गुरूवारी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलमध्ये जैन इरिगेशन व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने जल सरंक्षण अभियानातंर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अभियांनाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सोबतच स्कूलमध्ये विविध प्रकारचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी आनंद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिनेश दीक्षित यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन संतोष चौधरी यांनी केले.पुरूषांच्या शरिराला पाण्याची आवश्यकता जास्तमार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधत पाण्याबाबत माहिती दिली. त्यात त्यांनी पाणी कमी पिण्यामुळे शरीराला होणाऱ्या विविध आजारांची माहितीही दिली़ यासोबतच पाण्यामध्ये राहणाºया सजीवांनाही पाण्यात आॅक्सिजनची आवश्यकता असते, पण तापमानात होणा-या वाढीमुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते व पाण्यातील सजीव मृत्युमुखी पडतात. तसेच स्त्रीच्या तुलनेत पुरुषांच्या शरीराला पाण्याची जास्त गरज भासते, असेही त्यांनी मार्गदर्शना करताना विद्यार्थ्यांना सांगितले.५० चित्रफलकांचे भरले प्रदर्शनपृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण व घरगुती, शेती आणि औद्योगिक पाणी वापरण्याचे प्रमाण, पाण्याचा साठा, पाण्याविना आणीबाणी, शरीरातील पाणी काढून टाकल्यास, पावित्र्य पाण्याचे अशा अनेक विषयांवर माहिती देणारे एकुण ५० चित्रफलकांचे दोन दिवसीय प्रदर्शन शाळेत भरविण्यात आले आहे. तर कार्यक्रमात २० वर्षात पाणी संपल्यावर आपल्याला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार आहे हे ही विद्यार्थ्यांना पटवून दिले व पाणी वापरण्याच्या चांगल्या सवयी अंगीकाराव्या, असा सल्ला डॉ़ दीपक पाटील यांनी दिला.

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव