शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हरताळे शिवारात विहिरींच्या जलपातळी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 18:08 IST

यंदा पाऊस व विहिरीला पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली आहे.

ठळक मुद्देरब्बीच्या आशा पल्लवित शेतकऱ्यात समाधानविहिरीतून हाताने भरा बादली

चंद्रमणी इंगळेहरताळा, ता.मुक्ताईनगर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून कमी पावसामुळे येथील तलावात ठणठणाट असताना यंदा मात्र निसर्गाच्या कृपेमुळे चांगला पावसाळा झाल्याने येथील यंदाच्या समाधानकारक पावसामुळे विहिरींच्या जलपातळीत वाढ झाली असून, समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून वंचित असलेल्या रब्बी हंगाम अनेक वषार्पासून बंद असताना यंदा पाऊस व विहिरीला पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली आहे.येथील शिवारातील धंडार खोरा म्हणून ओळखल्या जाणाºया शेती शिवारातील विहिरींची जलपातळी वाढली असून, हाताने पाणी घेता येईल येथपर्यंत झाली असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त होत आहे.येथील दंडार खोºयातील अनिल उत्तम काळे यांच्या शेतातील गटनंबर ३५३चा एक यांच्या शेतात विहीर तुडुंब भरलेली आहे. विहीर सुमारे ५० ते ६० फूट खोल आहे व पंधरा-अठराचा घाला असून पूर्ण वीर तुडुंब भरली असल्याचे स्वत: शेतकºयांनी सांगितले.विहिरीतून हाताने भरा बादलीगेल्या १५-२० वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे विहिरींची पातळी खूपच खोल गेली होती. त्यामुळे परिणामी अनुदानावर असलेल्या विहिरीसुद्धा स्थगिती देण्यात आली होती. मात्र यंदा विहिरींच्या जलपातळीत वाढ झालेली असल्याचे शेतकºयांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयाला यंदाच्या रब्बी हंगामातील फळबाग गह,ू मका, हरभरा आदी पिके घेणे सोयीस्कर झाले आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. ज्या नाल्यांमध्ये थेंबभर पाणी नसायचे ते नालेसुद्धा खळखळून वाहात आहेत. ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या तलावांमध्येसुद्धा पाणी साठरले आहे. यामुळे येथील शेती शिवाराची जलपातळी वाढलेली असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

टॅग्स :WaterपाणीMuktainagarमुक्ताईनगर