शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

हरताळे शिवारात विहिरींच्या जलपातळी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 18:08 IST

यंदा पाऊस व विहिरीला पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली आहे.

ठळक मुद्देरब्बीच्या आशा पल्लवित शेतकऱ्यात समाधानविहिरीतून हाताने भरा बादली

चंद्रमणी इंगळेहरताळा, ता.मुक्ताईनगर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून कमी पावसामुळे येथील तलावात ठणठणाट असताना यंदा मात्र निसर्गाच्या कृपेमुळे चांगला पावसाळा झाल्याने येथील यंदाच्या समाधानकारक पावसामुळे विहिरींच्या जलपातळीत वाढ झाली असून, समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून वंचित असलेल्या रब्बी हंगाम अनेक वषार्पासून बंद असताना यंदा पाऊस व विहिरीला पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली आहे.येथील शिवारातील धंडार खोरा म्हणून ओळखल्या जाणाºया शेती शिवारातील विहिरींची जलपातळी वाढली असून, हाताने पाणी घेता येईल येथपर्यंत झाली असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त होत आहे.येथील दंडार खोºयातील अनिल उत्तम काळे यांच्या शेतातील गटनंबर ३५३चा एक यांच्या शेतात विहीर तुडुंब भरलेली आहे. विहीर सुमारे ५० ते ६० फूट खोल आहे व पंधरा-अठराचा घाला असून पूर्ण वीर तुडुंब भरली असल्याचे स्वत: शेतकºयांनी सांगितले.विहिरीतून हाताने भरा बादलीगेल्या १५-२० वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे विहिरींची पातळी खूपच खोल गेली होती. त्यामुळे परिणामी अनुदानावर असलेल्या विहिरीसुद्धा स्थगिती देण्यात आली होती. मात्र यंदा विहिरींच्या जलपातळीत वाढ झालेली असल्याचे शेतकºयांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयाला यंदाच्या रब्बी हंगामातील फळबाग गह,ू मका, हरभरा आदी पिके घेणे सोयीस्कर झाले आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. ज्या नाल्यांमध्ये थेंबभर पाणी नसायचे ते नालेसुद्धा खळखळून वाहात आहेत. ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या तलावांमध्येसुद्धा पाणी साठरले आहे. यामुळे येथील शेती शिवाराची जलपातळी वाढलेली असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

टॅग्स :WaterपाणीMuktainagarमुक्ताईनगर