शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

महिंदळे परिसरात पिकांच्या पंचनाम्याची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 17:17 IST

परतीच्या पावसाने ज्वारी, बाजरी, मका, कपाशी व कडधान्य पूर्ण वाया गेले. आता आस फक्त शासनाच्या मदतीची. अधिकारी मात्र फिरकायला तयार नाहीत, अशी शेतकºयांची व्यथा आहे.

भास्कर पाटीलमहिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : महिंदळे परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पार कंबरडेच मोडले. शेतकऱ्यांच्या हाती आलेले ज्वारी, बाजरी, मका, कपाशी व कडधान्य पूर्ण वाया गेले. हजारो रुपये पिकांसाठी खर्च झाला. परंतु हाती दमडीही येणार नाही. आता आस फक्त शासनाच्या मदतीची. अधिकारी मात्र फिरकायला तयार नाहीत, अशी शेतकºयांची व्यथा आहे.परिसरात काही शेतकºयांनी विहिरींच्या तोडक्या पाण्यावर ठिबकच्या माध्यमातून मोठया प्रमाणात उन्हाळी कपाशीची लागवड केली होती. बºयापैकी मालही परिपक्व झाला होता. पण सततच्या पावसामुळे पूर्ण माल सडला व उरला सुरला परतीच्या पावसाच्या विळख्यात सापडला व त्याला झाडावरच कोंब फुटले. आता तर लाल्या रोगाचेही आक्रमण कपाशीवर झाले आहे. पूर्ण कपाशी लाल पडली आहे.मका, ज्वारी, बाजरी व कडधान्य हाती आले होते, पण अवकाळी पावसाने त्यांनाही शेतातच कोंब काढले. चारा तर पूर्ण सडला. गुरे हा चारा खात नाहीत. आता पुढे चारा कसा उपलब्ध करायचा हा यक्ष प्रश्न शेतकºयांना सतावत आहे. धान्यखाण्या योग्य नाही. पुढे चरितार्थ कसा चालणार या विवंचनेत शेतकरी व मजूर वर्ग आहे.मजूर वर्गाला काम नाहीगेल्या पंधरा दिवसापासून सततच्या पावसामुळे शेतीची कामे पूर्ण बंद आहेत. पावसाची उघडीप जरी असली तरी शेतात कामेच नाहीत. शेतकºयांचे हाती आलेले उत्पन्न वाया गेल्यामुळे शेताकडे कुणीही जायला तयार नाहीत. त्यामुळे मजूर वर्गाच्याही हाताला काम नाही. काम नसल्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. 

टॅग्स :RainपाऊसBhadgaon भडगाव