शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वडगावच्या शेतकऱ्याने स्वखर्चाने राबवला बोअरवेल पुनर्भरण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 17:53 IST

वडगाव, ता.रावेर येथील शेतकरी दगडू उखर्डू पाटील या शेतकºयाने स्वखर्चाने बोअरवेलचा पुनर्भरण उपक्रम राबविला.

चिनावल, ता.रावेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या वडगाव, ता.रावेर येथील शेतकरी दगडू उखर्डू पाटील या शेतकºयाने स्वखर्चाने बोअरवेलचा पुनर्भरण उपक्रम राबविला.दगडू पाटील यांनी आपल्या सावदा-रावेर या हमरस्त्यावर वडगाव गावानजीक असलेल्या स्वत:च्या शेतात बोअरवेलच्या आजूबाजूला चार बाय चारचा खड्डा खोदला. शेताला व बोअरवेलला लागून असलेला नाला तसेच रस्त्यावरील वाहून जाणारे पाणी शेतात जिरवण्यासाठी प्रयत्न केले. यातून बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.जमिनीतील भूगर्भातील पातळी दिवसेंदिवस खूपच कमी होत आहे. याचा फटका आमच्या वडगाव शेती शिवारातही बसत आहे. आज रोजी पावसाचे नाल्यातून रस्त्यातून वाहून जाणारे पाणी बोरवेलच्या आजूबाजूने खड्डा खोदून त्यात जिरवण्याची कल्पना मला सुचली, याचेच अनुकरण इतर शेतकऱ्यांनी केल्यास भूगर्भातील पाण्याच्या पातळीत काही अंशी वाढ होऊ शकते.-दगडू उखर्डू पाटील, शेतकरी, वडगाव, ता.रावेर

टॅग्स :water shortageपाणीकपातRaverरावेर