शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

युजीसीने परीक्षांबाबत अंतिम निर्णय द्यावा ; फार्मसी स्टुडंस् कौन्सिलची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:50 IST

जळगाव : अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील की नाही, याबाबत अजूनही मोठा गोंधळ सुरू असल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याबाबत अंतिम ...

जळगाव : अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील की नाही, याबाबत अजूनही मोठा गोंधळ सुरू असल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याबाबत अंतिम निर्णय द्यावा, अशी मागणी फार्मसी स्टुडंस् कौन्सिलतर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाला निवेदन पाठवून केली आहे़राज्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ त्यातच राज्य सरकारकडून परीक्षा रद्द करण्यात याव्यात यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्रव्यवहार सुध्दा केले आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी न खेळता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात़ तसेच त्याबाबत अंतिम निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे़ निवेदनावर अध्यक्ष भूषण भदाणे, सुरज शरनाथे, अक्षर राऊत, दर्शन बोढारे, स्वप्निल हिरे, माणिक मोरे, प्रत्यूम पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव