शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महामार्गावर पुन्हा दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 11:10 IST

तीन प्रवासी जखमी

ठळक मुद्देरिक्षा आणि कारचा अपघात

जळगाव : नशिराबाद महामार्गावर गेल्या आठवडाभरापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रवासी रिक्षा व कार यांच्यात गुरुवारी मध्यरात्री समोरासमोर जोरदार धडक होऊन शेख इम्रान शेख इकबाल उर्फ जानी (३५), शेख जमील शेख अलाउद्दीन (३०) हे ठार झाले.नशिराबाद महामार्गावरील एका ढाब्यावर जेवणासाठी येथील पाच जण रिक्षेने ( एम.एच.१९/ व्ही.७२२८ ) गेले होते. ढाब्यावर जेवण आटोपून घराकडे परतत असताना रिक्षा व जळगावकडून भुसावलकडे भरधाव वेगात जाणारी कार (एम.एच.१९/ सी.एस.९०९९) यांच्यात जोरदार धडक झाली. त्यात रिक्षा चालक शेख इम्रान शेख इकबाल उर्फ जानी (३५), शेख जमील शेख अलाउद्दीन(३०) दोघे राहणार चौपाल मोहल्ला नशिराबाद हे जागीच ठार झाले. फारुख अली मंजूम अली,(३५), अमीर खान जाबीर खान(४५), मुन्साफअली हयातअली (२६) तिघे रा. नशिराबाद हे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, नामदेव ठाकरे, राजेंद्र साळुंखे, संतोष ईदा, युनूस शेख, चेतन पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. शेख जमील व शेख इमरान या दोघा शेजारी राहणाºया मित्रांची एकाच वेळेला अंतयात्रा निघाली. हे दृष्य पाहून सर्वांचेच डोळे पानावले.अपघातात पाच दिवसात सहा ठारगेल्या पाच दिवसात तीन अपघातात सहा जणांना प्राण गमवावा लागला आहे. दहा फेब्रुवारीला ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात तुषार भागवत पाटील हा तरुण ठार झाला होता. १२ रोजी ट्रक व लक्झरीच्या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह तीन जण ठार झाले होते.बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घालाशेख जमील शेख अलाउद्दीन हा तरुण मिस्तरी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. शेख जमीलचा विवाह नूकताच ठरला होता. भुसावळ येथे ९ जून रोजी त्याचा विवाह होणार होता, अशी माहिती मिळाली.

टॅग्स :Accidentअपघात