शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:30 IST

डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या.

ठळक मुद्देजळके येथील शेतक-याने केले विष प्राशनहोळपिंप्री येथील शेतक-यांने घेतला गळफासकर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या

जळगाव : डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या.भिमराव प्रल्हाद पाटील (वय ४०, रा.जळके, ता.जळगाव) आणि राजू नामदेव वानखेडे ( रा. होळपिंप्री ता. पारोळा) अशी या शेतकºयांची नावे आहेत. पाटील यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी व खाजगी व्यक्तींकडील कर्ज होते.तर वानखेडे यांनी स्वत:च्या घरातच गळफास घेतल्याची घटना गुरुवारी पहाटे सहा वाजता घडली. पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे उसनवारीने घेतलेला पैसा कसा फेडायचा या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली.पाटील यांच्याकडे अडीच एकर शेती असून सध्या कापसाची लागवड केली आहे. पाऊस नसल्याचे उत्पन्न जेमतेमच येईल. विविध कार्यकारी सोसायटी व खासगी व्यक्तींकडून त्यांनी कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड करणे शक्य होत नसल्याने त्याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याJalgaonजळगाव