शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पोलीस बदल्यांमध्ये पारदर्शकता हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 12:24 IST

जिल्हा पोलीस दलात कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झालेली आहे. बदलीपात्र कर्मचाºयांकडून विकल्प भरुन घेतले जात आहेत. प्रशासकीय व विनंती अशा दोन्ही प्रकारच्या बदल्या दरवर्षी मे महिन्यात केल्या जातात. काही बदल्या पोलीस अधीक्षकांच्या विशेष अधिकारात होतात.

ठळक मुद्देविश्लेषणवर्षानुवर्ष अनेक कर्मचा-यांवर अन्यायपोलीस अधीक्षकांकडून न्यायाची अपेक्षा

सुनील पाटीलजळगाव : जिल्हा पोलीस दलात कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झालेली आहे. बदलीपात्र कर्मचाºयांकडून विकल्प भरुन घेतले जात आहेत. प्रशासकीय व विनंती अशा दोन्ही प्रकारच्या बदल्या दरवर्षी मे महिन्यात केल्या जातात. काही बदल्या पोलीस अधीक्षकांच्या विशेष अधिकारात होतात. दरवर्षी बदल्यांमध्ये प्रामाणिकपणे काम करणा-या कर्मचा-यांवर अन्याय होतो तर काही विशिष्ट कर्मचाºयांनाच पाहिजे त्या ठिकाणी बदली मिळते. तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या काळात अन्यायग्रस्त कर्मचाºयांना न्याय मिळाला होता. गॉडफादर असलेल्याचे जोरात चालते, मात्र ज्याला गॉडफादरच नाही, अशा कर्मचा-यांचे कमालीचे हाल होतात. प्रत्येक कर्मचा-याला संसार आहे. मुलांचे शिक्षण, काही मुले लग्नासारखी आहेत. ही परिस्थिती सर्वांची सारखीच असताना मोजक्याच लोकांना सोयीची बदली मिळते. नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांकडून आता यंदा प्रामाणिकपणे बदल्यांची अपेक्षा आहे. प्रत्येक कर्मचा-याचे रेकॉर्ड बोलते. कागदावरच कळते, की कोणत्या कर्मचा-याची सेवा कुठे व किती झालेली आहे. त्यामुळे डॉ.पंजाबराव उगले यांनी रेकॉर्ड तपासूनच बदल्या कराव्यात अशी अपेक्षा कर्मचा-यांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीणमध्ये देखील अनेक कर्मचारी एकेका पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत. जो कर्मचारी काम करतो, तो कामच करीत राहतो, जो प्रभारी अधिका-याच्या मागेपुढे फिरतो तो ड्युटीचे काम कधीच करीत नाही. त्याशिवाय ‘घरगडी’ आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात सात ते आठ कर्मचारी आहेतच. कागदावर पुरेसे मनुष्यबळ दिसत असले तरी हे कर्मचारी कोणत्याही कामात येत नाहीत. त्यांचा अतिरिक्त कार्यभार दुसºयाच कर्मचाºयावर येतो. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ही तफावत व दरी दूर करावी अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव