शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:24 IST

जळगाव : शहरातील मुख्य रस्ते बंद केल्यामुळे शिवाजीनगर, बळीराम पेठ, ममुराबादकडून येणाऱ्या नागरिकांना शहरात येण्यासाठी जिल्हा परिषदेकडून एकमेव मार्ग ...

जळगाव : शहरातील मुख्य रस्ते बंद केल्यामुळे शिवाजीनगर, बळीराम पेठ, ममुराबादकडून येणाऱ्या नागरिकांना शहरात येण्यासाठी जिल्हा परिषदेकडून एकमेव मार्ग उपलब्ध आहे. मात्र, याठिकाणी सर्वच वाहतूक एकाच वेळी एकत्र येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. गुरुवारी देखील दुपारी ३ वाजेच्या सुमारास तब्बल दोन तास वाहतूककोंडी झाल्यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. त्याठिकाणी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी पाहणी केल्यानंतर शहर वाहतूक पोलीसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. तसेच या ठिकाणी वाहतूक कोंडी होवू नये म्हणून ग.स.सोसायटीकडून शहर पोलीस स्टेशनमार्गे टॉवर चौकात जाण्यासाठी एकेरी मार्ग सुरु करण्यात आला आहे.मध्यवर्ती भागात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रस्ते सील केले आहेत. मात्र, तब्बल ५० हजार नागरिकांना शहरात येण्यासाठी जिल्हा परिषद जवळील पत्र्या हनुमान मंदिराजवळील एकमेव रस्ता उपलब्ध आहे.ग.स.सोसायटीकडून येण्यासाठी रस्ता सुरुजिल्हा परिषद चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने उपायुक्तांनी बळीराम पेठ, शनिपेठ व ममुराबादकडून येणाºया वाहनांसाठी ग.स.सोसायटी, मनोहर साडीच्या दुकानाकडून थेट टॉवर चौकात येण्यासाठी मार्ग खुला केला आहे. मात्र, या भागात जाण्यासाठी केवळ जि.प.कडील रस्ताच पर्याय म्हणून ठेवला आहे.व्यापाऱ्यांना वाहने घेवून जाण्याची परवानगी द्यावीमनपाने मुख्य बाजारपेठेचा भाग ‘नो व्हेहीकल झोन’ म्हणून निश्चित केला असला तरी या भागात ज्या व्यापाºयांचे दुकान व इतर व्यवसाय सुरु आहेत. अशा व्यापाºयांना आपले वाहने घेवून जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या भागातील व्यापाºयांनी केली आहे. याबाबत काही व्यापारी महापौरांना देखील भेटले. व्यापाºयांना आपली वाहने दुकानापासून खूप दुर उभी करावी लागत आहेत. अनेकदा व्यापाºयांकडे काही पैशांची रक्कम देखील असते. ती रक्कम हातातच घेवून जावी लागते. यामुळे चोरी देखील होण्याची भिती व्यापाºयांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव