शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

गितांजलीसह शालीमार एक्सप्रेस रद्दमुळे प्रवाशांची हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:06 IST

गैरसोय : ईशान्य भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आंदोलन

जळगाव : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन ईशान्य भारतात जोरदार आंदोलन पेटले असून, याचा परिणाम मध्य रेल्वेच्या सेवेवर झाला आहे. या आंदोलनामुळे गितांजली एक्सप्रेस व शालीमार एक्सप्रेस या महत्वाच्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे.रेल्वे प्रशासनाने ईशान्य भारतात जाणाऱ्या खडगपुर, हावडा, शालिमार या ठिकाणी जाणाºया गितांजली एक्सप्रेस, शालिमार एक्सप्रेस, पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस या गाड्या दोन दिवस रद्द केल्या आहेत. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरच्या गाड्या रद्द केल्यामुळे तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांचे चांगलीच गैरसोय झाली. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये गितांजली एक्सप्रेस व शालिमार एक्सप्रेस याच गाड्यांना जळगाव स्टेशनवर थांबा असून, या दोन्ही गाड्यांना हजारो संख्येने प्रवासी ईशान्य भारतात जात असतात. वर्षांतील बाराही महिने या गाड्यांचे आरक्षण फुल्ल असते. ईशान्य भारतात जाण्यासाठी जळगावातील प्रवाशांकरिता गितांजली व शालिमार एक्सप्रेस या दोनच गाड्या आहेत.ताप्तीगंगा सहा तास लेटउत्तर भारतात सुरु असलेल्या तांत्रिक कामामुळे रविवारी भुसावळ विभागातुन सुरतकडे जाणारी ताप्तीगंगा एक्सप्रेस ६ तास विलंबाने धावली. या गाडीची जळगाव स्थानकावर येण्याची वेळ दुपारी साडेबाराची असतांना ही गाडी सायंकाळी साडेसहा वाजता जळगावला आली. गाडी येईपर्यंत प्रवाशांना स्टेशनावरच गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव