शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

गितांजलीसह शालीमार एक्सप्रेस रद्दमुळे प्रवाशांची हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:06 IST

गैरसोय : ईशान्य भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आंदोलन

जळगाव : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन ईशान्य भारतात जोरदार आंदोलन पेटले असून, याचा परिणाम मध्य रेल्वेच्या सेवेवर झाला आहे. या आंदोलनामुळे गितांजली एक्सप्रेस व शालीमार एक्सप्रेस या महत्वाच्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे.रेल्वे प्रशासनाने ईशान्य भारतात जाणाऱ्या खडगपुर, हावडा, शालिमार या ठिकाणी जाणाºया गितांजली एक्सप्रेस, शालिमार एक्सप्रेस, पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस या गाड्या दोन दिवस रद्द केल्या आहेत. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरच्या गाड्या रद्द केल्यामुळे तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांचे चांगलीच गैरसोय झाली. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये गितांजली एक्सप्रेस व शालिमार एक्सप्रेस याच गाड्यांना जळगाव स्टेशनवर थांबा असून, या दोन्ही गाड्यांना हजारो संख्येने प्रवासी ईशान्य भारतात जात असतात. वर्षांतील बाराही महिने या गाड्यांचे आरक्षण फुल्ल असते. ईशान्य भारतात जाण्यासाठी जळगावातील प्रवाशांकरिता गितांजली व शालिमार एक्सप्रेस या दोनच गाड्या आहेत.ताप्तीगंगा सहा तास लेटउत्तर भारतात सुरु असलेल्या तांत्रिक कामामुळे रविवारी भुसावळ विभागातुन सुरतकडे जाणारी ताप्तीगंगा एक्सप्रेस ६ तास विलंबाने धावली. या गाडीची जळगाव स्थानकावर येण्याची वेळ दुपारी साडेबाराची असतांना ही गाडी सायंकाळी साडेसहा वाजता जळगावला आली. गाडी येईपर्यंत प्रवाशांना स्टेशनावरच गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव