शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

गितांजलीसह शालीमार एक्सप्रेस रद्दमुळे प्रवाशांची हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:06 IST

गैरसोय : ईशान्य भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आंदोलन

जळगाव : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन ईशान्य भारतात जोरदार आंदोलन पेटले असून, याचा परिणाम मध्य रेल्वेच्या सेवेवर झाला आहे. या आंदोलनामुळे गितांजली एक्सप्रेस व शालीमार एक्सप्रेस या महत्वाच्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे.रेल्वे प्रशासनाने ईशान्य भारतात जाणाऱ्या खडगपुर, हावडा, शालिमार या ठिकाणी जाणाºया गितांजली एक्सप्रेस, शालिमार एक्सप्रेस, पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस या गाड्या दोन दिवस रद्द केल्या आहेत. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरच्या गाड्या रद्द केल्यामुळे तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांचे चांगलीच गैरसोय झाली. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये गितांजली एक्सप्रेस व शालिमार एक्सप्रेस याच गाड्यांना जळगाव स्टेशनवर थांबा असून, या दोन्ही गाड्यांना हजारो संख्येने प्रवासी ईशान्य भारतात जात असतात. वर्षांतील बाराही महिने या गाड्यांचे आरक्षण फुल्ल असते. ईशान्य भारतात जाण्यासाठी जळगावातील प्रवाशांकरिता गितांजली व शालिमार एक्सप्रेस या दोनच गाड्या आहेत.ताप्तीगंगा सहा तास लेटउत्तर भारतात सुरु असलेल्या तांत्रिक कामामुळे रविवारी भुसावळ विभागातुन सुरतकडे जाणारी ताप्तीगंगा एक्सप्रेस ६ तास विलंबाने धावली. या गाडीची जळगाव स्थानकावर येण्याची वेळ दुपारी साडेबाराची असतांना ही गाडी सायंकाळी साडेसहा वाजता जळगावला आली. गाडी येईपर्यंत प्रवाशांना स्टेशनावरच गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव