शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

आजचा काळ रंगभूमीसाठी पोषक नाही - नाटककार जयंत पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:43 IST

नाटक जगण्यासाठी हौशी रंगभूमी जगणे गरजेचे

आनंद सुरवाडेजळगाव : नाटकांमध्ये शोध थांबलेला आहे, त्यामुळे नाटक ज्या झपाट्याने पुढे जायला हवे होते तसे ते जात नाहीय़ आजचा जो काळ आहे तो रंगभूमीला पोषक नाही, असे मत ज्येष्ठ लेखक, नाटककार, नाट्य समिक्षक जयंत पवार यांनी मांडले़विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमासाठी ते सोमवारी जळगावात आले होते. ह्यलोकमतह्णने त्यांच्याशी संवाद साधला़ हौशी रंगभूमीला उत्तेजना मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले़प्रश्न: आजचे नाटक कुठल्या स्थानी आहे?जयंत पवार: व्यावसायीक नाटक चांगली वाटचाल करीत आहेत. पण एकूण नाटक पुढे जाण्याच्या दृष्टीने हा काळ बिकट आहे़प्रश्न : नवीन पिढीच्या नाटकांकडे कसे बघता ?नवीन पिढीमध्ये नाटककार कमी आहेत़ याचामध्ये व्यावसायिक रंगभूमीवर नवीन आशयाची नाटके येत नाही़ ही नाटके सादरीकरणामध्ये चटपटती व आकर्षक नक्कीच झाली आहे, मात्र, नवीन विषय जे आजच्या जीवनाशी निगडीत आहे ते मांडत नाहीत, वरवरचा मुलामा असा दिसतो की आजच्या स्थितीतबाबत बोलतात मात्र, ते जे बोलतात त्यातून ते कालचेच विधान करतात़ विधान म्हणून आजच काही येत नाही़प्रायोगिक रंभूमीची आजची अवस्था काय आहे?जयंत पवार: अत्यंत बिकट आहे कारण प्रायोगिक रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी जे रंगकर्मी हवेत त्यांची वाणवा आहे़ नाटकारांमध्ये रंगभूमीचा, नाट्यतत्त्वांचा शोध घेण्याची ईर्ष्या नष्ट झालेली आहे़ दोन चार लोक व दोन चार संस्थांसाठीच प्रायोगिक रंगभूमी आहे़प्रश्न: सध्याच एकंदरीत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण आजच्या नाटकांमध्ये झळकते का?जयंत पवार: पुरेस जाणवत नाही़ व्यावसायिक नाटक हे राजकीय परिस्थितीपासून कायमच पळत राहीले आहे़ त्यांनी तो धोका घेतलेला नाही़ आणि नाटकांमधील सामाजिकता ही वरवरची वाटते़ ती खूप शहरी सामाजिक आहे़ ग्रामीण जीवन नाटकांमध्ये कधीच आली नाही़ याला अगदी मोजकेच अपवाद आहेत़ शोध थांबलेला आहे़ नाटक झपाट्याने पुढे जात नाही़ आजचा काळ हा रंगभूमीला पोषक नाही़प्रश्न: नाटक जगविण्यासाठी काय व्हायला हवे?जयंत पवार: हौशी रंगभूमी जगायला पाहिजे़ हौशी रंगभूमीला उत्तेजना मिळेल असे प्रयत्न सरकार आणि नाट्यपरिषदेकडून व्हायला हवेत़या रंगभूमीला जाणवणाने अडथळे कसे कमी होतील हे पाहिले पाहिजे़ जळगावात जी हौशी पातळीवर काम करतात ती तळमळीने काम करतात त्यांना स्थानिक प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे़ परिवर्तन संस्थेने केलेली नाटके चांगली आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव