शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रिक्षाचालकांचा ‘ई-बस’ सेवेला विरोध! विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सुचविले पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 15:27 IST

मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि विविध मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आवाहन केले.

जळगाव : ‘ई-बस’ सेवेमुळे रिक्षाचालकांच्या दैनंदिन जगण्यावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना आखण्यासाठी कल्याणकारी मंडळ गठित करावे, मुक्त रिक्षा परवाने बंद करावेत, यासह विविध मागण्यांसाठी वीर सावरकर युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.ॲटो रिक्षा संघटना संयुक्त समिती तसेच वीर सावरकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपकाळे, ॲड.जमील देशपांडे, रज्जाक गनी मेमन, वाल्मिक सपकाळे, भानुदास गायकवाड, एकनाथ बारी, संजय पाटील, पोपट ढोभळे, भरत वाघ, शशिकांत जाधव, विलास ठाकूर, प्रल्हाद सोनवणे, प्रमेाद वाणी, राजू चौधरी, नाना शिवदे यांच्यासह विविध संघटनांच्या रिक्षाचालक व मालकांनी या मोर्चात सहभाग घेतला.अशा आहेत मागण्यामोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि विविध मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आवाहन केले.त्यात  यापूर्वीही शहर बससेवा फसगत झाली आहे. ई-बससेवेच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा आणू नये, रिक्षाचा खुला परवाना आणि खुला रिक्षा बॅज बंद करावा, २०१४ मध्ये तत्कालिन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना सादर केलेल्या अहवालानुसार रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, विम्यापोटी लूट थांबवावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव