शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नात्यातली लग्नं आटवताहेत राज्यातील रक्तसाठा! महिन्याला लागताहेत १३ हजारांवर रक्ताच्या पिशव्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 10:32 IST

११ हजार ५५३ नवजातांसाठी  शासनाने मोफत रक्ताची व्यवस्था करून दिली आहे.

कुंदन पाटील

जळगाव : नात्यातल्या नात्यात लग्न केल्यावर गर्भधारणावस्थेत नेमक्या  चाचण्या न केल्यामुळे राज्यात १३ हजारांवर ‘थॅलेसेमिया’ग्रस्त नवजात जन्माला आली आहेत. या नवजातांना नियमित रक्तपुरवठा करावा लागत असल्याने रक्त साठ्यावर संकट आले आहे. त्यातील ११ हजार ५५३ नवजातांसाठी  शासनाने मोफत रक्ताची व्यवस्था करून दिली आहे.

एक नाडी किंवा एकाच जनुकात जन्मलेल्यांचा विवाह झाल्यास जन्माला येणाऱ्या ‘थॅलेसेमिया’ग्रस्त बाळांची संख्या जास्त असते.

दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी 

वंशपरंपरेने व आनुवांशिकतेने जनुकांद्वारे दाम्पत्याकडून शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होतात. त्यांचे पुढच्या पिढीत वहन होते. बीटा थॅलेसेमिया व्याधीत एक जनुक आई वा वडिलांकडून अपत्यात शिरते, तर अनेकदा दोघांकडून प्रत्येकी एक जनुक येते. परिणामी, बाळाला थॅलेसेमियाची व्याधी होते. थॅलेसेमिया ट्रेटवाहक (मायनर) व दुसरा गंभीर (मेजर) स्वरूपात असतो.

गंभीर थॅलेसेमिया असल्यास गर्भपात

गर्भधारणा राहिल्यावर १० आठवड्यांच्या कालावधीत पोटातल्या बाळाची रक्तचाचणी करून निदान करता येते. गंभीर थॅलेसेमिया असल्यास गर्भपात करता येतो. त्यासाठी कायदेशीर तरतूद आहे.    - डॉ. गौरव महाजन, बालरोगतज्ज्ञ, जळगाव. 

मोफत रक्त घेणारे थॅलेसेमिया रुग्ण

    मुंबई                ३१८१    पुणे                     १३१२    नागपूर                     ५७२    छ. संभाजीनगर     ५३६    ठाणे                     ५०६    जळगाव                      ४३७    नांदेड                           ४२६    अहमदनगर                ४१६    सांगली                        ३९०

    अकोला                    ३१५    अमरावती                ३११    सोलापूर                   २४४    कोल्हापूर                २२७    यवतमाळ                २१९    जालना                    २११    धुळे                         २०२    सातारा                   १८७    बीड                        १७२

    परभणी                  १६६    बुलढाणा                १५८    चंद्रपूर                   १५१    भंडारा                  १४९    लातूर                     १३९    वर्धा                      ११७    वाशिम                 ७५    हिंगोली                ५१    रायगड                ३९    नंदुरबार              ३२    सिंधुदुर्ग               २८    रत्नागिरी             २६    धाराशिव            २६    गोंदिया               ११    गडचिरोली         ०३    पालघर                १

एकुण ११५५३ एवढ्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करावा लागत आहे.