शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नात्यातली लग्नं आटवताहेत राज्यातील रक्तसाठा! महिन्याला लागताहेत १३ हजारांवर रक्ताच्या पिशव्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 10:32 IST

११ हजार ५५३ नवजातांसाठी  शासनाने मोफत रक्ताची व्यवस्था करून दिली आहे.

कुंदन पाटील

जळगाव : नात्यातल्या नात्यात लग्न केल्यावर गर्भधारणावस्थेत नेमक्या  चाचण्या न केल्यामुळे राज्यात १३ हजारांवर ‘थॅलेसेमिया’ग्रस्त नवजात जन्माला आली आहेत. या नवजातांना नियमित रक्तपुरवठा करावा लागत असल्याने रक्त साठ्यावर संकट आले आहे. त्यातील ११ हजार ५५३ नवजातांसाठी  शासनाने मोफत रक्ताची व्यवस्था करून दिली आहे.

एक नाडी किंवा एकाच जनुकात जन्मलेल्यांचा विवाह झाल्यास जन्माला येणाऱ्या ‘थॅलेसेमिया’ग्रस्त बाळांची संख्या जास्त असते.

दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी 

वंशपरंपरेने व आनुवांशिकतेने जनुकांद्वारे दाम्पत्याकडून शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होतात. त्यांचे पुढच्या पिढीत वहन होते. बीटा थॅलेसेमिया व्याधीत एक जनुक आई वा वडिलांकडून अपत्यात शिरते, तर अनेकदा दोघांकडून प्रत्येकी एक जनुक येते. परिणामी, बाळाला थॅलेसेमियाची व्याधी होते. थॅलेसेमिया ट्रेटवाहक (मायनर) व दुसरा गंभीर (मेजर) स्वरूपात असतो.

गंभीर थॅलेसेमिया असल्यास गर्भपात

गर्भधारणा राहिल्यावर १० आठवड्यांच्या कालावधीत पोटातल्या बाळाची रक्तचाचणी करून निदान करता येते. गंभीर थॅलेसेमिया असल्यास गर्भपात करता येतो. त्यासाठी कायदेशीर तरतूद आहे.    - डॉ. गौरव महाजन, बालरोगतज्ज्ञ, जळगाव. 

मोफत रक्त घेणारे थॅलेसेमिया रुग्ण

    मुंबई                ३१८१    पुणे                     १३१२    नागपूर                     ५७२    छ. संभाजीनगर     ५३६    ठाणे                     ५०६    जळगाव                      ४३७    नांदेड                           ४२६    अहमदनगर                ४१६    सांगली                        ३९०

    अकोला                    ३१५    अमरावती                ३११    सोलापूर                   २४४    कोल्हापूर                २२७    यवतमाळ                २१९    जालना                    २११    धुळे                         २०२    सातारा                   १८७    बीड                        १७२

    परभणी                  १६६    बुलढाणा                १५८    चंद्रपूर                   १५१    भंडारा                  १४९    लातूर                     १३९    वर्धा                      ११७    वाशिम                 ७५    हिंगोली                ५१    रायगड                ३९    नंदुरबार              ३२    सिंधुदुर्ग               २८    रत्नागिरी             २६    धाराशिव            २६    गोंदिया               ११    गडचिरोली         ०३    पालघर                १

एकुण ११५५३ एवढ्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करावा लागत आहे.