शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

नात्यातली लग्नं आटवताहेत राज्यातील रक्तसाठा! महिन्याला लागताहेत १३ हजारांवर रक्ताच्या पिशव्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 10:32 IST

११ हजार ५५३ नवजातांसाठी  शासनाने मोफत रक्ताची व्यवस्था करून दिली आहे.

कुंदन पाटील

जळगाव : नात्यातल्या नात्यात लग्न केल्यावर गर्भधारणावस्थेत नेमक्या  चाचण्या न केल्यामुळे राज्यात १३ हजारांवर ‘थॅलेसेमिया’ग्रस्त नवजात जन्माला आली आहेत. या नवजातांना नियमित रक्तपुरवठा करावा लागत असल्याने रक्त साठ्यावर संकट आले आहे. त्यातील ११ हजार ५५३ नवजातांसाठी  शासनाने मोफत रक्ताची व्यवस्था करून दिली आहे.

एक नाडी किंवा एकाच जनुकात जन्मलेल्यांचा विवाह झाल्यास जन्माला येणाऱ्या ‘थॅलेसेमिया’ग्रस्त बाळांची संख्या जास्त असते.

दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी 

वंशपरंपरेने व आनुवांशिकतेने जनुकांद्वारे दाम्पत्याकडून शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होतात. त्यांचे पुढच्या पिढीत वहन होते. बीटा थॅलेसेमिया व्याधीत एक जनुक आई वा वडिलांकडून अपत्यात शिरते, तर अनेकदा दोघांकडून प्रत्येकी एक जनुक येते. परिणामी, बाळाला थॅलेसेमियाची व्याधी होते. थॅलेसेमिया ट्रेटवाहक (मायनर) व दुसरा गंभीर (मेजर) स्वरूपात असतो.

गंभीर थॅलेसेमिया असल्यास गर्भपात

गर्भधारणा राहिल्यावर १० आठवड्यांच्या कालावधीत पोटातल्या बाळाची रक्तचाचणी करून निदान करता येते. गंभीर थॅलेसेमिया असल्यास गर्भपात करता येतो. त्यासाठी कायदेशीर तरतूद आहे.    - डॉ. गौरव महाजन, बालरोगतज्ज्ञ, जळगाव. 

मोफत रक्त घेणारे थॅलेसेमिया रुग्ण

    मुंबई                ३१८१    पुणे                     १३१२    नागपूर                     ५७२    छ. संभाजीनगर     ५३६    ठाणे                     ५०६    जळगाव                      ४३७    नांदेड                           ४२६    अहमदनगर                ४१६    सांगली                        ३९०

    अकोला                    ३१५    अमरावती                ३११    सोलापूर                   २४४    कोल्हापूर                २२७    यवतमाळ                २१९    जालना                    २११    धुळे                         २०२    सातारा                   १८७    बीड                        १७२

    परभणी                  १६६    बुलढाणा                १५८    चंद्रपूर                   १५१    भंडारा                  १४९    लातूर                     १३९    वर्धा                      ११७    वाशिम                 ७५    हिंगोली                ५१    रायगड                ३९    नंदुरबार              ३२    सिंधुदुर्ग               २८    रत्नागिरी             २६    धाराशिव            २६    गोंदिया               ११    गडचिरोली         ०३    पालघर                १

एकुण ११५५३ एवढ्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करावा लागत आहे.