शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेत बदल करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST

जळगाव : कोरोना व वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळांमध्‍ये बदल करण्‍यात यावा व विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र ...

जळगाव : कोरोना व वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळांमध्‍ये बदल करण्‍यात यावा व विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र निवडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष घेतल्या जाणार आहेत. या निर्णयाचा अभाविपने स्वागत केले आहे. दरम्यान, सध्‍या कोरोनाचा संसर्गही वाढला असून, उष्णताही वाढत आहे. त्यामुळे परीक्षांच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आपल्या घराजवळचे निवडण्याची मुभा द्यावी. ताळेबंदीचा विचार करता परीक्षार्थींना लोकल, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस आणि महानगरपालिोच्या बसची सुविधा परीक्षेच्या कालावधीत उपलब्ध करून द्यावी, तसेच शाळा व महाविद्यालयांद्वारे निर्जंतुकीकरणाची व्यवस्था प्रभावी करण्यात यावी. त्याचबरोबर विशेष परिस्थितीत शिक्षकांना पेपर घरी तपासण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्‍यात आली आहे.