शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

जिल्ह्यातील आधारची ९० केंद्रे तात्पुरती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:00 IST

जळगाव : पूर्वी महाआॅनलाईन या कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेली आधार नोंदणीची प्रक्रिया आता महाआयटी या कंपनीमार्फत करण्याचा निर्णय शासनाने ...

जळगाव : पूर्वी महाआॅनलाईन या कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेली आधार नोंदणीची प्रक्रिया आता महाआयटी या कंपनीमार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सध्या या कंपनीकडून सॉफ्टवेअर बदलण्याचे काम सुरू असल्याने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील १५० पैकी ९० आधार केंद्र बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.आधार नोंदणीसाठी एजन्सी म्हणून काम करणाऱ्या महाआॅनलाईन कंपनीचा राज्य शासनासोबतचा करार संपल्याने आता महाआयटी या कंपनीशी शासनाने करार केला आहे.त्यामुळे राज्यातील सर्व आधार केंद्र सॉफ्टवेअर अपडेट करून या नवीन एजन्सी असलेल्या कंपनीशी जोडण्यात येणार आहे. मात्र हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.जिल्ह्यातील ९० केंद्र बंदजिल्ह्यातील १५० पैकी ९० आधार नोंदणी केंद्र सध्या या बदलाच्या प्रक्रियेमुळे बंद आहेत. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून महिनाभरात ही सर्व केंद्र नवीन एजन्सीशी जोडून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र सध्या ९० केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव