शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

जिल्ह्यातील आधारची ९० केंद्रे तात्पुरती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:00 IST

जळगाव : पूर्वी महाआॅनलाईन या कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेली आधार नोंदणीची प्रक्रिया आता महाआयटी या कंपनीमार्फत करण्याचा निर्णय शासनाने ...

जळगाव : पूर्वी महाआॅनलाईन या कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेली आधार नोंदणीची प्रक्रिया आता महाआयटी या कंपनीमार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सध्या या कंपनीकडून सॉफ्टवेअर बदलण्याचे काम सुरू असल्याने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील १५० पैकी ९० आधार केंद्र बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.आधार नोंदणीसाठी एजन्सी म्हणून काम करणाऱ्या महाआॅनलाईन कंपनीचा राज्य शासनासोबतचा करार संपल्याने आता महाआयटी या कंपनीशी शासनाने करार केला आहे.त्यामुळे राज्यातील सर्व आधार केंद्र सॉफ्टवेअर अपडेट करून या नवीन एजन्सी असलेल्या कंपनीशी जोडण्यात येणार आहे. मात्र हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.जिल्ह्यातील ९० केंद्र बंदजिल्ह्यातील १५० पैकी ९० आधार नोंदणी केंद्र सध्या या बदलाच्या प्रक्रियेमुळे बंद आहेत. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून महिनाभरात ही सर्व केंद्र नवीन एजन्सीशी जोडून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र सध्या ९० केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव