शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

अन् व्यथा मांडतांना शेतकऱ्याला झाले अश्रु अनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:32 IST

अस्मानी संकट : माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी केली बांधावर जाऊन पाहणी

जळगाव : अवकाळी पावसाने हाहाकार माजवल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ बुधवारी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत असताना शेतकºयांनी त्यांच्या व्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे माडल्या. हाताशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे व्यथा मांडतांना शेतकरी शरद घुगे यांना अश्रु अनावर झाले होते़यंदा राज्यासह जिल्ह्यात पावसाने कहरचं केला़ त्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतीतील ज्वारी, बाजरी, सोयाबीन आणि कापूसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ हाताशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे शेतकºयांना अस्मानी संकट ओढावले आहे़ त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेतकºयांच्या व्यथा समजनू घेण्यासाठी व त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पदाधिकाºयांसह बुधवारपासून बांधावरील पाहणी दौºयाला सुरूवात केली आहे़ शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अधिकाºयांचे पथकही असल्यामुळे त्यांनी देखील नुकसानग्रस्त शेतकºयांचे जागेवरच पंचनामे करून घेतले़ नंतर शेतकºयांच्या मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देवकर यांनी पाहणी दरम्यान दिला़ या पाहणी दौºयात प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी देखील भेट दिली़ तसेच पाहणी दौºयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, शेतकी संघ संचालक गोकुळ चव्हाण, जि.प. सदस्य संतोष आंबटकर, बापू परदेशी, विनायक चव्हाण, ईश्वर पाटील, संजय बिºहाडे, अरूण कोळी, हेमंत पाटील, धवल पाटील, प्रविण पाटील, प्रा.डॉ. पाडुरंग पाटील, गोविंदा कोळी, रघुनाथ पालवे, छोटू सरकार, भैय्या पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़शेतकºयांनी मांडल्या व्यथाबुधवारी सकाळी ८़३० वाजेपासून पाहणी दौºयाला सुरूवात करण्यात आली़ यावेळी गुलाबराव देवकर यांनी जळगाव तालुक्यातील चिंचोली, कुसुंबा, कंडारी, शिरसोली, विटनेर, वडली, पाथरी, म्हसावद, बोरनार यासह विविध गावातील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतीवर जाऊन पाहणी केली़ यावेळी अनेक शेतकºयांना व्यथा मांडत असताना अश्रु अनावर झाले़ दरम्यान, संपूर्ण शेतातील सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी शरद घुगे यांना अश्रु अनावर होऊन ते ढसाढसा रडले़

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव