शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी वाहिली पीडितेला श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 20:39 IST

हिंगणाघट जळीत प्रकरण : आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

जळगाव : महाराष्ट्रासह देशाला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडीतेची सोमवारी प्राणज्योत मालवली. तर पीडितेला एनएसयूआय संघटनेचे जिलध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या उपस्थितीत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीला विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आग भिजवून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर सोमवारी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पीडितेने अखेरचा श्वास घेतला. या पीडितेला गोदावरी महाविद्यालयात श्रध्दांजली वाहण्यात आली तर राज्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी हिंगणघाट जळीत प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच अ‍ॅड़ उज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सोपविण्यात यावे, अशी मागणी यावेळी एनएसयूआयतर्फे करण्यात आली. या मागणीचे निवेदन गृहमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे़ दरम्यान, श्रध्दांजली कार्यक्रमात वैभव तारले, चेतन बर्डे, शुभम तिफने, भावेश पाटील, पूजा तीफने, मोनिका मोरे, तुषार पाटील, रोहन नारखेडे, सनी भारंबे, सुरज राजपूत, प्रतीक खर्चे, मयुर पाटील, भुपेंद्र भारंबे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव