शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

रविवारी मुंबईला गेले ५८ प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST

कोरोनामुळे जळगावहून मुंबईसाठी आठवड्यातून एकदाच सेवा सुरू आहे. यामु‌ळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेकायदा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर बंदी ...

कोरोनामुळे जळगावहून मुंबईसाठी आठवड्यातून एकदाच सेवा सुरू आहे. यामु‌ळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

बेकायदा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर बंदी घालण्याची मागणी

जळगाव : रेल्वेत अधिकृत परवानाधारक विक्रेत्यानांच खाद्यपदार्थ विक्रेत्यांची परवानगी देण्यात आली आहे. असे असतांना रेल्वेत जळगाव ते मनमाड दरम्यान अनेक विक्रेते

बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विक्री करत आहेत. तसेच त्यांच्याकडील खाद्यपदार्थ सुरक्षितही नसल्यामुळे, प्रवाशांच्या आरोग्यवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई नाहीच

जळगाव : रेल्वे रूळ ओलांडणे हे कायद्याने गुन्हा असण्याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, कायदा मोडणाऱ्यांवर कुठलिही कारवाई केली,

जात नसून प्रवाशी बिनधास्तपणे रूळ ओलांडून स्टेशनच्या बाहेर ये-जा करित आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांवर कारवाईची मागणी होत आहे.

तहसीलजवळ तात्पुरता स्कायवॉक उभारण्याची मागणी

जळगाव : सद्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे, नागरिकांना तहसील कार्यालयाजवळून रेल्वे रूळ ओलांडून शिवाजीनगरकडे ये-जा करावी लागत आहे.

विशेष म्हणजे नागरिकांना जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम होईपर्यंत तात्पुरता स्कायवॉक उभारण्याची मागणी

नागरिकांमधून केली जात आहे.

बार्शी कॉलनीत बसविले पथदिवे

जळगाव : शिवाजीनगरातील बार्शी कॉलनीत अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने, नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या

तक्रारींची दखल घेत दारकुंडे यांनी या परिसरात सर्व ठिकाणी पथदिवे बसविले आहेत. यामुळे नागरिकांचा रात्रीच्या वेळी प्रवास करण्याचा त्रास वाचला आहे.