शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

रविवारी मुंबईला गेले ५८ प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST

कोरोनामुळे जळगावहून मुंबईसाठी आठवड्यातून एकदाच सेवा सुरू आहे. यामु‌ळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेकायदा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर बंदी ...

कोरोनामुळे जळगावहून मुंबईसाठी आठवड्यातून एकदाच सेवा सुरू आहे. यामु‌ळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

बेकायदा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर बंदी घालण्याची मागणी

जळगाव : रेल्वेत अधिकृत परवानाधारक विक्रेत्यानांच खाद्यपदार्थ विक्रेत्यांची परवानगी देण्यात आली आहे. असे असतांना रेल्वेत जळगाव ते मनमाड दरम्यान अनेक विक्रेते

बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विक्री करत आहेत. तसेच त्यांच्याकडील खाद्यपदार्थ सुरक्षितही नसल्यामुळे, प्रवाशांच्या आरोग्यवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई नाहीच

जळगाव : रेल्वे रूळ ओलांडणे हे कायद्याने गुन्हा असण्याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, कायदा मोडणाऱ्यांवर कुठलिही कारवाई केली,

जात नसून प्रवाशी बिनधास्तपणे रूळ ओलांडून स्टेशनच्या बाहेर ये-जा करित आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांवर कारवाईची मागणी होत आहे.

तहसीलजवळ तात्पुरता स्कायवॉक उभारण्याची मागणी

जळगाव : सद्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे, नागरिकांना तहसील कार्यालयाजवळून रेल्वे रूळ ओलांडून शिवाजीनगरकडे ये-जा करावी लागत आहे.

विशेष म्हणजे नागरिकांना जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम होईपर्यंत तात्पुरता स्कायवॉक उभारण्याची मागणी

नागरिकांमधून केली जात आहे.

बार्शी कॉलनीत बसविले पथदिवे

जळगाव : शिवाजीनगरातील बार्शी कॉलनीत अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने, नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या

तक्रारींची दखल घेत दारकुंडे यांनी या परिसरात सर्व ठिकाणी पथदिवे बसविले आहेत. यामुळे नागरिकांचा रात्रीच्या वेळी प्रवास करण्याचा त्रास वाचला आहे.