शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एरंडोल येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 21:37 IST

नापिकी व कर्जामुळे समाधान कर्तारसिंग पाटील या शेतकºयाने आत्महत्या केली.

एरंडोल, जि.जळगाव : नापिकी व कर्जामुळे समाधान कर्तारसिंग पाटील (वय ३५, रा.गांधीपुरा, एरंडोल) या शेतकºयाने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी या शेतकºयाचा मृत्यू झाला.गांधीपुरा भागातील यशोदीप चौकातील समाधान कर्तारसिंग पाटील या शेतकºयाने रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान विषारी द्रव्य प्राशन केले. बुधवारी सायंकाळी जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.त्यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर सोसायटी, बचतगट व खासगी सावकारीचे सात-आठ लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे त्यांनी आपल्या शेतात लावलेल्या ज्वारी पिकाचा तोंडाशी आलेला घास वाया गेला. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? या चिंतेने त्रस्त होऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.विशेष म्हणजे त्यांची पत्नी इतर कुटुंबियांसह नंदुरबार येथे नातेवाईकाच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमाला गेलेली होती. तेव्हा समाधान यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, लहान भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याErandolएरंडोल