शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

भादली रेल्वेस्थानकावर तिसरी रेल्वे लाईन जोडणीसाठी काही गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:40 IST

बदलाची नोंद घेऊन नियोजन करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

भुसावळ, जि.जळगाव : मध्यरेल्वेच्याभुसावळ विभागातील भादली रेल्वेस्थानकावर तिसरे रेल्वे लाईन जोडणी तथा स्थानकावर प्रि-नॉन इंटरलॉकिंग व रिमोल्डिंगचे कार्य सुरू होणार असल्याने ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या असून तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.भुसावळ विभागातील भादली स्थानकावर तिसरी रेल्वे लाईन अंथरण्याचे व जोडणीचे काम सुरू आहे. भादली स्टेशन यार्डात रिमोल्डिंगचे कार्य तसेच पि-नॉन इंटरलॉकिंगमुळे भुसावळ स्थानकावरून सुटणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आलेले आहे.रद्द करण्यात आलेल्या गाड्या अशागाडी क्रमांक ५९०१३ सुरत-भुसावल पॅसेंजर ही गाडी ५ ते ८ दरम्यान, तर परतीच्या ५९०१४ प्रवासात ६ ते ९ दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.गाडी क्रमांक ५९०८९ भुसावळ - सुरत पॅसेंजर ही गाडी ६ ते ९ व परतीच्या प्रवासात ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ६ ते १० व गाडी क्रमांक ५९०७५ सूरत- भुसावल पॅसेंजर ५ ते ९. गाडी क्रमांक ५११८२ भुसावळ- देवळाली पॅसेंजर ५ ते ९ व परतीच्या प्रवासात ६ ते १०गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ- मुंबई पॅसेंजर ६ ते ९ परतीच्या प्रवासात ६ ते १० दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर- गोंदिया ही गाडी ८ रोजी , क्रमांक ११०४० ही गाडी ९ रोजी प्रारंभीच्या स्थानकांवरून त्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहे दौंड, अहमदनगर, मनमाड जळगावकडे न येता पूर्णा, अकोलामार्गे वळविण्यात आलेली आहे. तसेच परतीच्या प्रवासातही अकोलावरून भुसावळकडे न येता पूर्णा, मनमाड, अहमदनगर, दौंड अशी जाणार आहे.गाडी क्रमांक १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनल गोरखपूर काशी एक्सप्रेस ही गाडी प्रारंभिक स्थानकापासून ९ सप्टेंबरला सुटणार आहे. मनमाड, पूर्णा, अकोला, वरणगाव, दुसखेडा मार्गे तर गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनल- काशी एक्सप्रेस दुसखेडा, वरणगावमार्गे अकोला, पूर्णा, मनमाड.गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद -हावडा एक्सप्रेस ही गाडी अमदाबादवरून ९ ला सुटणार असून गोदरा, नालदा, उज्जैन, भोपाल, इटारसी, नागपुर तर ७ सप्टेंबर रोजी हावडा वरून सुटणार असून याच्या मार्गात असा राहील नागपूर, इटारसी, भोपाल, उज्जैन, गोधरा..गाडी क्रमांक २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनल- इलाहाबाद एक्सप्रेस ही गाडी मुंबईवरून ९ ला सुटणार असून मनमाड, पूर्णा, अकोला, वरणगाव, खंडवा तर गाडी क्रमांक १२१६६ वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ८ रोजी वाराणसीवरून सुटेल व खंडवा, वरणगाव, अकोला, पूर्णा, मनमाड या मार्गावरून जाणार आहे.या गाड्यांच्या मार्गात बदल तसेच रद्द झालेल्या गाड्यांच्या नोंद प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ