शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

‘अंजनी’चे जलाशय कोरडे होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:59 IST

२००८ ते २०१८ या दहा वर्षाच्या काळात अंजनी नदीचे जलाशय जानेवारी २०१९ या महिन्यात कोरडे होणार आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे.

ठळक मुद्देगेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदाच निर्माण झाली परिस्थिती२००८ मध्ये प्रथमच अंजनी धरण पूर्ण भरला होतायावर्षी एरंडोलकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

एरंडोल : २००८ ते २०१८ या दहा वर्षाच्या काळात अंजनी नदीचे जलाशय जानेवारी २०१९ या महिन्यात कोरडे होणार आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे. १० वर्षांत पहिल्यांदा अंजनीच्या जलाशयाने तळ गाठला आहे.२००८ मध्ये प्रथमच अंजनी धरणात जलसाठा निर्मिती झाली. पहिल्या वर्षी जलाशय १०० टक्के पाण्याने भरले होते. २००९ ते २०११ पर्यंत हे चित्र कायम राहिले. मात्र २०१२ पासून पाणी साठ्यात कमी कमी वाढ झाली.२०१७ च्या पावसाळ्यात जेमतेम ४.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यापेक्षा विदारक स्थिती या वर्षी निर्माण झाली. जवळपास वर्षभरापासून अंजनीत मृतसाठा आहे. एरंडोल शहराला या मृत साठ्यातून पाणी पुरवठा अजूनही सुरू आहे. मात्र सदर पाणी जानेवारी २०१९ च्या मध्यापर्यंत पुरेल. त्यानंतरच्या काळात पालिकेने पर्यायी व्यवस्था उभारावी असे गिरणा पाटबंधारे विभागाने नगरपालिकेस कळविले आहे.शेतबांध, नाला बांध, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण इत्यादी जलसंधारणाची कामे अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाण्याची आवक कमी झाली.यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चुनही अंजनी धरणापासून शेती सिंचन तर दूरच पण पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार नाही. त्यामुळे एरंडोल व पंचक्रोशीतील गावांना २०१९ मधील उन्हाळा आधीच भीषण पाणी टंचाई भासणार आहे.

टॅग्स :WaterपाणीErandolएरंडोल