शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

‘अंजनी’चे जलाशय कोरडे होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:59 IST

२००८ ते २०१८ या दहा वर्षाच्या काळात अंजनी नदीचे जलाशय जानेवारी २०१९ या महिन्यात कोरडे होणार आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे.

ठळक मुद्देगेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदाच निर्माण झाली परिस्थिती२००८ मध्ये प्रथमच अंजनी धरण पूर्ण भरला होतायावर्षी एरंडोलकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

एरंडोल : २००८ ते २०१८ या दहा वर्षाच्या काळात अंजनी नदीचे जलाशय जानेवारी २०१९ या महिन्यात कोरडे होणार आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे. १० वर्षांत पहिल्यांदा अंजनीच्या जलाशयाने तळ गाठला आहे.२००८ मध्ये प्रथमच अंजनी धरणात जलसाठा निर्मिती झाली. पहिल्या वर्षी जलाशय १०० टक्के पाण्याने भरले होते. २००९ ते २०११ पर्यंत हे चित्र कायम राहिले. मात्र २०१२ पासून पाणी साठ्यात कमी कमी वाढ झाली.२०१७ च्या पावसाळ्यात जेमतेम ४.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यापेक्षा विदारक स्थिती या वर्षी निर्माण झाली. जवळपास वर्षभरापासून अंजनीत मृतसाठा आहे. एरंडोल शहराला या मृत साठ्यातून पाणी पुरवठा अजूनही सुरू आहे. मात्र सदर पाणी जानेवारी २०१९ च्या मध्यापर्यंत पुरेल. त्यानंतरच्या काळात पालिकेने पर्यायी व्यवस्था उभारावी असे गिरणा पाटबंधारे विभागाने नगरपालिकेस कळविले आहे.शेतबांध, नाला बांध, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण इत्यादी जलसंधारणाची कामे अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाण्याची आवक कमी झाली.यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चुनही अंजनी धरणापासून शेती सिंचन तर दूरच पण पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार नाही. त्यामुळे एरंडोल व पंचक्रोशीतील गावांना २०१९ मधील उन्हाळा आधीच भीषण पाणी टंचाई भासणार आहे.

टॅग्स :WaterपाणीErandolएरंडोल