शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

जळगावच्या जैन हिल्सवर साकारलंय ‘श्रद्धाधाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 2:59 AM

पर्यावरणीय जैवसाखळीला पूर्णत्व देणारे चैतन्यशिल्प

जळगाव : हिरवळीने नटलेल्या जळगावच्या जैन हिल्सच्या परिसरात साकारण्यात आलेल्या ‘श्रद्धाधाम’ येथे तब्बल २५० वर वृक्षराजी बहरली आहे. या ठिकाणी लता, वेली, वृक्ष आणि असंख्य फुलझाडं आहेत जी मनाला उभारी देत असतात. ‘श्रध्दाधाम’ हे पर्यावरणीय जैवसाखळीला पूर्णत्व देणारे जणू चैतन्यशिल्प बनले आहे.

पूर्वी हे ठिकाण ‘भाऊंचा धक्का’ या नावाने ओळखले जात होते. आता त्याचे ‘श्रद्धाधाम’ असे भावनिक नामकरण करण्यात आले आहे. जैन हिल्स परिसरातील पावसाचे वाहून जाणारे पाणी नियोजपूर्वक अडवून ते जमिनीत झिरपावे, यासाठी सन १९९१ च्या सुमारास पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्यादृष्टीने उचलेले हे महत्वपूर्ण पाऊल होते. जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलालजी जैन हे नेहमी या परिसरात येत असत. या परिसरात शोभिवंत झाडाबरोबरच सुगंधीत फुलांच्या वेली देखील आहेत. ज्यामुळे अगदी भर उन्हाळ्यात देखील या परिसराचा फेरफटका मारला तरी येथील वातावरणामुळे मनाला शांतता लाभते. तलावाच्या मध्यभागी असलेले भवरलालजी आणि आई कांताईचे प्रेरणादायी शिल्प आणि कारंजे जीवनातील चैतन्यतत्त्वाला स्पर्श करीत असतात. श्रध्दाधाम हे पर्यावरणीय जैवसाखळीला पूर्णत्व देणारे जणू चैतन्यशिल्प बनले आहे.

आम्हा कुटुंबियांची तीर्थरुप भाऊ आणि बाई यांच्यावर श्रद्धा आहे. त्यांनी आम्हाला संस्कारासोबत आदर्श जीवनमूल्यांचा वारसाही दिला. म्हणूनच या जागेचे श्रद्धाधाम नामकरण करण्यात आले. ‘सार्थक करूया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे’ असे आम्ही नेहमी म्हणत असतो.- अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव.