शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कापसाच्या बोगस बियाणेप्रकरणी जळगावात शिवसेनेचा कृषी कार्यालयात ‘ठिय्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 12:48 IST

90 टक्के कापसाच्या पिकावर बोंडआळीचा प्रादुर्भाव

ठळक मुद्देपोलिसात दिली तक्रारजिल्ह्यात 4 लाख हेक्टरवर कापसाची लागवड

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 -  कापसाच्या बोगस बियाण्यांमुळे जिल्ह्यातील 90 टक्के कापसाच्या पिकावर बोंडआळीचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत  कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने गुरुवारी दुपारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिका:यांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणला होता. अखेर कृषी विभागाच्यावतीने पोलिसांकडे संबंधित कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद दिली. बीटी वाणाच्या वापरामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादरुभाव होणार नाही, असा कंपन्यांनी सरकारकडे दावा केला होता. मात्र हा दावा खोटा ठरला असून यात कंपन्यांनी शेतक:यांची फसवणूक केली असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. जिल्ह्यात 4 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे, मात्र यातील 90 कापसावर बोंडअळी असून यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, ग्राहक संरक्षण जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जि.प. सदस्य पवन सोनवणे, माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम सोनवणे, जळगाव तालुकाप्रमुख नाना सोनवणे, महानगर प्रमुख शरद तायडे, कुलभूषण पाटील, भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन आदी जिल्हा अधीक्षक कृषी अधिका:यांच्या दालनात पोहचले. तेथे त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्याकडे आपली मागणी मांडली. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगत उपस्थितांनी कार्यालयातच ठिय्या केले. पोलिसात दिली तक्रारतब्बल दोन तास सर्वजण ठिय्या मांडून होते.  त्यानंतर अनिल भोकरे यांच्यासह जि.प.चे कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनाही तेथे बोलविण्यात आले. जो र्पयत फिर्याद देत नाही तोर्पयत उठणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.   अखेर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला, त्यानंतर आंदोलक माघारी परतले.