शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शिवसैनिक शेतकऱ्याने आशिष शेलारांच्या तोंडावर मारला दगड अन् फुटला टीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:42 IST

राज्यात सत्ता स्थापनेच्या घोळाबद्दल ग्रामीण भागातही उद्रेक असल्याचा प्रत्यय सोमवारी रात्री उमटला.

ठळक मुद्देसत्ता स्थापनेच्या घोळाचा ग्रामीण भागातही उद्रेककधी होणार सरकार स्थापन अन् केव्हा मिळणार शेतकºयाला न्याय?

सुनील लोहारकुºहाड, ता.पाचोरा, जि.जळगाव : राज्यात सत्ता स्थापनेच्या घोळाबद्दल ग्रामीण भागातही उद्रेक असल्याचा प्रत्यय सोमवारी रात्री उमटला. भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेचे वृत्तांकन टीव्हीवर दाखविणे सुरू होते. तेव्हा निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या फकिरा बाजीराव शिंदे (वय ४४) या शेतकºयाने आशिष शेलार यांनाच दगड मारून फेकला. त्यात २१ इंची टीव्ही संचच फुटला.सध्या राज्यात सत्ता स्थापनेचे नवनवीन चर्चेेचे गुºहाळ सुरू आहे. दररोज विविध समाज माध्यमातून या राजकारणी नेत्यांच्या अनेक स्फोटक बातम्या पाहण्यास मिळत आहेत. दररोजच्या बैठका, पत्रकार परिषद अशा विविध माध्यमातून अजूनपर्यंत काही तोडगा निघत नाही. त्यातच सध्या राज्यात ओल्या दुष्काळाच्या झळा बळीराजा सोसत असून, शेती उत्पन्नात शेतकरी १०० टक्के उद्ध्वस्त झालेला आहे. या सत्तास्थापनेच्या गोंधळात शेतकरी हिताचा विषय बाजूला राहत आहे. तसेच राज्यपालांनी जाहीर केलेली मदतसुद्धा तुटपुंजी असून आणि शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय होत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. सोमवारी रात्री भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेचे वृत्तांकन टीव्हीवर दाखविणे सुरू होते. तेव्हा कुºहाड, ता.पाचोरा येथील शिवसैनिक फकिरा शिंदे या संतप्त शेतकºयाने आशिष शेलार यांनाच दगड मारून संताप व्यक्त केला. त्यात शिंदे यांच्या घरातील २१ इंच टीव्हीच फुटला.या घटनेतून ग्रामीण भागातसुद्धा या सरकार स्थापनेचा रोष ठिकठिकाणी पाहण्यास मिळत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकPachoraपाचोरा