शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नोकराने पळविली मालकाची मुलगी, पालकांसोबत जाण्यास मुलीचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 23:15 IST

प्रेम हे आंधळ असतं याचा प्रत्यय जळगाव तालुक्यातील एका गावात आला. ज्या शेतमालकाकडे रोंजदारीने काम करायचा, त्याच मालकाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेत विवाह करुन हे प्रेमीयुगुल गुरुवारी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. या प्रेम कहाणीतील प्रियकर हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.

जळगाव : प्रेम हे आंधळ असतं याचा प्रत्यय जळगाव तालुक्यातील एका गावात आला. ज्या शेतमालकाकडे रोंजदारीने काम करायचा, त्याच मालकाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेत विवाह करुन हे प्रेमीयुगुल गुरुवारी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. या प्रेम कहाणीतील प्रियकर हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावातील सधन शेतकºयाकडे त्या गावाच्या शेजारीच असलेल्या गावाचा २८ वर्षाचा तरुण कामाला होता. शेतात केळीचे घड व पाने कापण्याचे तो काम करीत होता. त्यामुळे मालकाच्या घरापर्यंत त्याचे येणे-जाणे होते. त्या ओळखीतून मालकाच्या २० वर्षीय मुलीशीच त्याचे प्रेमप्रकरण निर्माण झाले. या दोघांचे प्रेम इतके बहरले की, त्यांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेतला. ६ मार्च रोजी ते जळगाव बसस्थानकावरून थेट सुरत येथे पळून गेले. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दिली. मुलीच्या आईला मानसिक धक्कादरम्यान, पळून गेलेले हे प्रेमीयुगुल लग्न करुन गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. हरविल्याची नोंद असल्याने पोलिसांनी पालकाला बोलावून घेतले. इकडे मुलगी पळून गेल्यामुळे आईला मोठा धक्का बसला.तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. वडील, भाऊ व अन्य नातेवाईक पोलीस स्टेशनला आले. तिची समजूत घातली, मात्र मुलीने पालकांसोबत येण्यास स्पष्ट शब्दात नकार देत पोलिसांनाही तसे लेखी लिहून दिले. याशिवाय पालकांपासून धोका असल्याचेही तिने लिहून दिले. त्यामुळे पालक अक्षरश: मुलीपुढे हातपाय जोडत होते, मात्र तरीही मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मनपरिवर्तनासाठी लहान भावाची तिची भेट घालून दिली.पण मुलगी आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.तरुणाचे दुसरे लग्नज्या मुलासोबत ही मुलगी पळून गेली, त्या मुलाचे हे दुसरे लग्न आहे. आधीच्या पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेतला आहे. दरम्यान, पळून जाण्याच्या आधी या मुलीचे लग्न निश्चित झाले होते. साखरपुड्याचाही कार्यक्रम झालेला आहे. ११ मार्च रोजी लग्नाची तारीख होती. हा मुलगा पुणे येथे खासगी कंपनीत ५५ हजार रुपये महिना पगारावर नोकरीला आहे. तरीही या मुलाला नाकारुन ही मुलगी शेतमजुरासोबत पळून गेली.