शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जळगाव-चाळीसगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 16:49 IST

जळगाव-चाळीसगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.

ठळक मुद्देकार तीन वेळेस उलटलीपहूरचे तीन जण जखमी

प्रमोद ललवाणी कजगाव, ता.भडगाव : जळगाव-चाळीसगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. शिर्डीवरून पहूरकडे निघालेल्या लोढा परिवाराच्या कारला भडगावजवळ अपघात झाला. यात तीन जण किरकोळ जखमी झाले तर  एकास फ्रॅक्चर झाले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर दीडला हा अपघात झाला.   याबाबत वृत्त असे की, पहूर  येथील व्यापारी प्रकाशचंद लोढा हे परिवारासह  शिर्डी येथे कार (एमएच-१९-बीजे-६८१८) ने गेले होते. रात्री दीडच्या दरम्यान पहूरकडे  जात होते. तेव्हा कजगाव-भडगाव मार्गावर भडगावपासून एक किलोमीटर अंतरावर तालुका कृषी कार्यालयासमोर चालकाचा कारवरील ताबा सुटला अन्‌ कार थेट रस्त्यावरून सरळ अंदाजे १५ फूट खोल खाली रस्त्याच्या कडेला कोसळली. कार दोन-तीन वेळेद उलटली. यात प्रकाशचंद लोढा, प्रीतेश लोढा, हितेश लोढा व कोमल लोढा यांना मुकामार बसला आहे. कारच्या काचा फुटल्यामुळे खरचटले  आहे, तर प्रीतेश लोढा यांना फ्रॅक्चर झाले आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले .   युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस  मदतीलागाडीचा अपघात झाला त्या दरम्यान या मार्गावरून युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील (भडगाव) हे जात होते. अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी तत्काळ मदत करत लोढा परिवारास बाहेर काढले. वाहन उपलब्ध करून दिले. डॉक्टरकडे नेण्यासाठीदेखील विचारपूस करीत घाबरलेल्या परिवारास मोठा धीर दिला व मदत उपलब्ध करून दिली. 

टॅग्स :AccidentअपघातChalisgaonचाळीसगाव