शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंमूल्यमापनात मिळाले ३५ गुण

By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST

केंद्र शासनाच्या 'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत राज्यातून १0 शहरांची निवड केली जाणार आहे. विविध १५ निकषांच्या अनुषंगाने स्वयंमूल्यमापनात मनपाला १00 पैकी ३५ गुण प्राप्त झाले आहेत.

जळगाव : केंद्र शासनाच्या 'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत राज्यातून १0 शहरांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी मनपाने स्वयंमूल्यमापन करून अहवाल २२ जुलैपर्यंत सादर करावयाचा होता. शासनाने फटकारल्यानंतर मनपाने हा अहवाल गुरुवारी दुपारी शासनाला पाठविला. विशेष म्हणजे विविध १५ निकषांच्या अनुषंगाने 'स्वयंमूल्यमापनात' मनपाला १00 पैकी अवघे ३५ गुण प्राप्त झाले आहेत.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मनपाने स्वयंमूल्यमापन करून या योजनेबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावयाचा होता. त्यानुसार विविध विभागांकडून माहिती मागवून हा अहवाल तयार करण्यात आला. त्यात मनपाला १00 पैकी ३५ गुण आहेत. महसुली उत्पन्न गत तीन वर्षांपासून वाढते असले पाहिजे, या निकषात शून्य गुण आहेत. याखेरीज गत जनगणनेच्या तुलनेत झालेली लोकसंख्येत वाढ, गत २ वर्षांपासूनचे अर्थसंकल्प वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले असणे, क्षेत्रसभांचे आयोजन आदी विविध मुद्यांचा समावेश आहे.

पाणीपुरवठय़ाच्या उत्पन्नात सर्वाधिक गुणस्वयंमूल्यमापनासाठी पाणीपुरवठा योजनेवरील खर्च व त्यातुलनेत पाणीपट्टीचे उत्पन्न हादेखील निकष आहे. त्यात पाणी योजनेवरील खर्चाच्या रकमेपैकी किमान ८0 टक्के रक्कम ही पाणीपट्टीतून वसूल झाली पाहिजे, असे अपेक्षित आहे. त्यात मनपाला सर्वात जास्त १0 गुण मिळाले आहेत.