शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

स्वयंमूल्यमापनात मिळाले ३५ गुण

By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST

केंद्र शासनाच्या 'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत राज्यातून १0 शहरांची निवड केली जाणार आहे. विविध १५ निकषांच्या अनुषंगाने स्वयंमूल्यमापनात मनपाला १00 पैकी ३५ गुण प्राप्त झाले आहेत.

जळगाव : केंद्र शासनाच्या 'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत राज्यातून १0 शहरांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी मनपाने स्वयंमूल्यमापन करून अहवाल २२ जुलैपर्यंत सादर करावयाचा होता. शासनाने फटकारल्यानंतर मनपाने हा अहवाल गुरुवारी दुपारी शासनाला पाठविला. विशेष म्हणजे विविध १५ निकषांच्या अनुषंगाने 'स्वयंमूल्यमापनात' मनपाला १00 पैकी अवघे ३५ गुण प्राप्त झाले आहेत.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मनपाने स्वयंमूल्यमापन करून या योजनेबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावयाचा होता. त्यानुसार विविध विभागांकडून माहिती मागवून हा अहवाल तयार करण्यात आला. त्यात मनपाला १00 पैकी ३५ गुण आहेत. महसुली उत्पन्न गत तीन वर्षांपासून वाढते असले पाहिजे, या निकषात शून्य गुण आहेत. याखेरीज गत जनगणनेच्या तुलनेत झालेली लोकसंख्येत वाढ, गत २ वर्षांपासूनचे अर्थसंकल्प वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले असणे, क्षेत्रसभांचे आयोजन आदी विविध मुद्यांचा समावेश आहे.

पाणीपुरवठय़ाच्या उत्पन्नात सर्वाधिक गुणस्वयंमूल्यमापनासाठी पाणीपुरवठा योजनेवरील खर्च व त्यातुलनेत पाणीपट्टीचे उत्पन्न हादेखील निकष आहे. त्यात पाणी योजनेवरील खर्चाच्या रकमेपैकी किमान ८0 टक्के रक्कम ही पाणीपट्टीतून वसूल झाली पाहिजे, असे अपेक्षित आहे. त्यात मनपाला सर्वात जास्त १0 गुण मिळाले आहेत.