शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

संकल्प हे सिध्दीचे व्दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:52 IST

संकल्पाची शक्ती अपार आहे. जी व्यक्ती प्रबळ आत्मबळी आहे, ती दृढ इच्छाशक्तीने असंभव गोष्टीलाही संभव करू शकते. भगवान महावीरांच्या ...

संकल्पाची शक्ती अपार आहे. जी व्यक्ती प्रबळ आत्मबळी आहे, ती दृढ इच्छाशक्तीने असंभव गोष्टीलाही संभव करू शकते. भगवान महावीरांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत जो त्यांच्या अजेय शक्तीचे द्योतक आहेत. समस्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतात. पण जो घाबरून त्यांचा सामना करत नाही, तो त्याच्या लक्ष्यला प्राप्त करू शकत नाही. महावीरांना पहिल्या दिवसापासून अशा कठीण प्रसगांना सामोरे जावे लागले. पण ते महाबली होत. प्रत्येकवेळी ते आगीत असलेल्या सोन्याप्रमाणे चमकत राहिले.जीवनात शिखराला तेच पाहतात, जो प्राणशक्तीच्या आधारे पुढील मंजिल प्राप्त करतात. इंद्रियांची आसक्ती, काम-भोगाची अभिलाषा, छोट्या छोट्या आमिषांमध्ये मुग्ध होणे ही संकल्पसिध्दीतील बाधा आहेत. ज्याची प्राणशक्ती प्रखर होते, ते प्रत्येक बाधाला पार करून उद्दीष्टापर्यंत पोहोचतात. भगवान महावीर, भगवान बुध्द, शंकराचार्य, दयानंद सरस्वती, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी, संत एकनाथ आदींचे जीवनचरित्र दृढ संकल्पाचा एक आलेख म्हणावे लागेल.-साध्वी श्री निर्वाणश्री जी

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव